No Image

लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीतील माणसं..

December 31, 2019 pradnya 0

“माझी मैना गावावर राहिली माझ्या जिवाची होतीया काहिली” ही आण्णा भाऊंची छ्क्कड माहीत नसलेला माणूस दुर्मिळच! पण मीही त्यापैकी एक होते. अगदी उच्च शिक्षण घेईपर्यंत.रणजीत कांबळे या शाहिरकडून ही छक्कड ऐकली. त्या क्षणापासून आण्णा भाऊ साठेना भेटण्याचा चंगच बांधला. अर्थात ही माणसं त्यांनी लिहीलेल्या पुस्तकातून भेटतात. पण एक पाय संसारात […]

No Image

वैचारिक अभिवादनातून शैक्षणिक क्रांती !

December 2, 2019 pradnya 0

आम्ही ‘एक वही एक पेन’ अभियान दरवर्षी आपल्यासमोर घेऊन येतो. याहीवर्षी आम्ही प्रचंड ऊर्जा घेऊन हे क्रांतिकारी अभियान राबवणार आहोत. या वर्षी आम्ही १२+ इतक्या शाळांपर्यंत वहीपेन, शैक्षणिक साहित्य पोचवू शकलो. आपल्या सर्वांची डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांवर असलेली निष्ठा आणि आपण दिलेल्या प्रतिसादामुळेच हे शक्य झाले आहे. आपल्याशिवाय […]

No Image

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वीकारले जगाने अभिवादन करुया एक वही- एका पेनाने

December 2, 2019 pradnya 0

काय आहे ‘एक वही एक पेन’ अभियान ? डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमी मुंबई येथे देशभरातून लाखोंचा जनसमुदाय अभिवादन करण्यासाठी जमतो. दरवर्षी हार-फुलं-मेणबत्त्या अर्पण केल्या जात असत. ते निर्माल्य दुसऱ्या दिवशी वाया जाऊन अस्वच्छतेचे कारण बनत होते. तसेच टाकाऊ असल्याने ते कसल्याही पुनर्वापरासाठी अयोग्य आहे. मुळात ज्या महामानवाने व्यक्तीपूजा […]

No Image

मिलिंद हे नाव का?

November 16, 2019 pradnya 0

ह्या कॉलेज ला मिलिंद हे नाव देण्याचा माझा उद्देश आहे. मिलिंद हा एक बॅक्ट्रीया चा ग्रीक राजा होता . त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल घमंड होती. त्याला असे वाटे कि, ग्रीक सारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कोठेच सापडावयाचे नाहीत. आपल्या बुद्धिमत्तेचा मिलिंद ला गर्व चढला होता. तो सर्वांना वादविवादाने आव्हान देत असे. […]

No Image

बौद्ध धम्माचा आधारस्तंभ: अनित्यता

July 27, 2019 pradnya 2

विश्वदीप करंजीकर सर्व संस्कार अनित्य आहेत. म्हणजे या जगात शाश्वत असे काहीच नाही. प्रत्येक गोष्ट ही सातत्याने बदलत राहते. कणाकणाला तिचे स्वरुप बदलते. फक्त ‘बदल’ हेच शाश्वत आहेत. म्हणजे ‘सातत्याने होणारे परिवर्तन हेच शाश्वत आहे’ Only change is constant. बुध्दाने ‘अनित्यता’ हा महान सिध्दांत सुशीमला सांगितला होता. त्यात ते म्हणतात […]

No Image

अभिवादनपर: पँथर राजा ढाले

July 20, 2019 pradnya 0

विश्वदीप करंजीकर दलित पँथरच्या अस्तित्वाचा उद्देश दलितांची दु:खे जगाच्या वेशावर टांगणे हाच होता. दलित पँथर संघटना नसून ‘जिवंत विद्रोही भावना’ होती. ‘सम्यक क्रांती’ हा दलित पँथर चा संकल्प होता. दलितांचा लढा इतका व्यापक आहे की तो सामाजिक आणि केवळ आर्थिक असू शकत नाही. ज्याचं अस्तित्वचं नाकारलं जात त्याचा लढा ही […]

No Image

माझ्या आठवणीतले ढाले सर

July 18, 2019 pradnya 2

कुणाल रामटेके तारीख कदाचित दोन ऑक्टोबर आणि वर्ष २०१५ चं असावं. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं त्या वर्षीचा ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ देवून पँथर राजा ढाले यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मुळात, भारतीय स्वातंत्र्याच्या पंचवीसाव्या वर्षपूर्ती निमित्त ‘साधना’मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखावर आक्षेप घेत १९७२ साली याच […]

No Image

राजाभाऊ: एक धम्म अन्वयार्थी निघून गेले!

July 17, 2019 pradnya 0

शांताराम पंदेरे ७० च्या दशकात पारंपरिक काँग्रेसवासी रिपब्लिकन पक्ष आणि वाढत जाणाऱ्या दलित अत्याचारांविरोधी बंड करणारे आदरणीय राजाभाऊ ढाले आपल्यातून निघून गेले!! त्यांच्या सोबतच्या प्रेरणादायी आठवणींना विनम्र अभिवादन! जय भिम!! फुले-आंबेडकरी इतिहास, विचार आणि चळवळीचे भाष्यकार आणि 1972 मध्ये आदरणीय नामदेव ढसाळ आणि अन्य सहकाऱ्यांसोबत राजाभाऊंनी “दलित पँथर” उभी केली. […]

No Image

गोवंश-हत्याबंदीची ऐतिहासिक पार्श्वभूमी: आपण मटणाला मटण का म्हणतो?

May 19, 2019 pradnya 0

गौरव सोमवंशी पुण्यामध्ये मी काम करत असतांना माझा एक मित्र Upsc/Mpsc ची तयारी करत होता. एक दिवस कळले कि फडणवीस सरकार ने गोवंशहत्या बंदी आणल्यामुळे त्याच्या वडिलांची मुंबई मधील नोकरी गेली आणि त्यांना हैदराबादला शिफ्ट व्हावे लागले. परवा पेपर मध्ये वाचले कि कोल्हापुरी चप्पलांची विक्री सुद्धा अतिशय कमी झाली आहे […]

No Image

प्रतित्यसमुत्पाद आणि बुध्द

May 18, 2019 pradnya 0

विश्वदीप करंजीकर प्रतित्यसमुत्पाद, अनित्यता, दु:ख, अनात्मता आणि निर्वाण यासारखे महान सिध्दांत शोधून जगाला विज्ञानाच्या ६०० शाखांकडे नेणाऱ्या महान शास्त्रज्ञाचा, तसेच मानवमुक्तीच्या कल्याणाचा मार्ग अहिंसेच्या माध्यमातून दाखवणारा एक मनुष्य म्हणजे बुध्द. बुध्द म्हणजे ज्ञानी. बुध्दीमान. रानटी अवस्थेतून नागरिकीकरणाकडे जाताना मानवजातीला आपली प्रगती करण्यासाठी तीन मार्ग सापडले. कर्मकांड, भक्ती आणि ज्ञान. यापैकी […]