छत्रपती शाहू महाराज यांच्या नजरेतून पेशवाई.

राकेश अढांगळे सोमवारी नववर्ष चालू होईल, १ जानेवारी २०२४. महाराष्ट्रातील शोषित समाज या दिवसाला विशेष महत्व देतो. याच दिवशी ५०० महारानी मुठभर इंग्रजासोबत कोरेगाव भीमा येथे लढाई केली आणि विजय मिळवून दिला. पेशव्यांचा पराभवाचे कारण त्यांचा अतिरेकीपणा होता. कोरेगाव भीमा येथील वीरसैनिकाना सलाम! इंग्रजांच्या जुलुमी व्यवस्थेबद्दल तसेच त्यांच्या सुधारणावादी धोरणांचे […]