जागतिक महिला दिन आणि आम्ही.

मिनल शेंडे महिलांना महिला म्हणून सगड्याच अधिकार आणि हक्कांसाठी सतत लढा द्यावा लागला हे जागतिक महिला दिनाचा इतिहास आठवन करुन देतो. मतदान, समान वेतन, स्वत:ची मालमत्ता, मुलांच्या संगोपनासाठी सुट्य्या, शिक्षण घेण्यापासून ते सामाजिक, राजकीय, आर्थिक सगड्याच पातळीवर, जागतिक स्तरावर त्यांचे हक्क प्रगत करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्याची आठवण करून देतो. महिला […]

छ. शाहू महाराजांनी ब्राह्मण वर्चस्वाशी केलेल्या संघर्षाचा अभिनव चंद्रचूड यांनी केलेला विपर्यास.

डॉ. भूषण अमोल दरकासे “मी मृत्यूला सामोरे जाण्यास तयार आहे. मला कोणतीही भीती नाही.” – छत्रपती शाहू [ॲडव्होकेट अभिनव चंद्रचूड यांना ‘दिज सीट्स आर रिझरर्व्ड’ या त्यांच्या पुस्तकातील छत्रपती शाहूंवरील अध्यायावर दिलेले उत्तर] “खरे तर इंग्रजांनी त्यांच्या फूट पाडा आणि राज्य करा या धोरणाचा एक भाग म्हणून शाहूंना कोल्हापुरात ब्राम्हणांवर […]

अयोध्या तर एक झलक आहे, काशी-मथुरा बाकी आहे : ब्राह्मणी मिथकांची पोलखोल

January 22, 2024 मिनल शेंडे 1

लेखक : डॉ. रत्नेश कातुलकर ९० च्या दशकात मंडल आणि कमंडल या दोन ऐतिहासिक राजकीय चळवळी झाल्या. वी. पी. सिंह च्या नेतृत्वात मंडल चळवळ सामाजिक न्यायावर आधारित होती तर कमंडल यांनी रामजन्मभूमी मंदिराने हिंदू च्या धार्मिक भावना जागृत केल्या. याचा प्रभाव जनमानसावर मंडल चळवळ पेक्षा जास्त झाला एवढेच नाही तर […]

छत्रपती शाहू महाराज यांच्या नजरेतून पेशवाई.

राकेश अढांगळे सोमवारी नववर्ष चालू होईल, १ जानेवारी २०२४. महाराष्ट्रातील शोषित समाज या दिवसाला विशेष महत्व देतो. याच दिवशी ५०० महारानी मुठभर इंग्रजासोबत कोरेगाव भीमा येथे लढाई केली आणि विजय मिळवून दिला. पेशव्यांचा पराभवाचे कारण त्यांचा अतिरेकीपणा होता. कोरेगाव भीमा येथील वीरसैनिकाना सलाम! इंग्रजांच्या जुलुमी व्यवस्थेबद्दल तसेच त्यांच्या सुधारणावादी धोरणांचे […]

देश, संविधान, स्वातंत्र्यासमोरील बिकट आव्हाने

November 28, 2023 हि. रा. गवई 0

हि. रा. गवई देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. मागील वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला पण या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला आजही प्रश्न पडतोय खरंच आपण स्वतंत्र झालो काय? 16 ऑगस्ट 1947 ला अण्णाभाऊ साठे सारखा प्रतिभाषाली विचारवंत म्हणतोय ये “आजादी झुटी है देश की […]

बाबांची रामू कारुण्याची मूर्ती

आदिती रमेश गांजापुरकर बाबांची रामू कारुण्याची मूर्ती “बाबांची रामू” हे ज.वी.पवार सर यांनी 2014 ला लिहिलेले पुस्तक माझ्या हाती फार उशिरा आले. मी 10व्या वर्गात असताना यशवंत मनोहर सराचं रमाई हे पुस्तक वाचलं होत,त्या नंतर रमाईला जवळून जाणून घेता आल ते बाबाची रामू या पुस्तकातून. अगदी पुस्तकाच्या सुरवातीपासून ते शेवटपर्यंत […]

“कॉम्रेड अमोल खरात एक बंडाची पेटती मशाल” निरंतर तेवत ठेवू.

तुषार पुष्पदिप सूर्यवंशी कॉम्रेड अमोल खरात हा जिंतूर तालुक्यातील केहाळ या ग्रामीण भागातील तरुण विद्यार्थी उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी डॉ. बाबा साहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे शिक्षण घेण्यासाठी आला आणि तिथून अमोल चा विद्यार्थी चळवळीचा प्रवास सुरू झाला. अमोल हा सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्र चा माजी राज्य अध्यक्ष होता […]

खाजगीकरण: एक संविधानिक दृष्टिकोन

ॲड. शिरीष कांबळे जातीय व्यवस्था ही केवळ एक सामाजिक रचना नसून ती एक भक्कम अर्थव्यवस्था आहे. आणि ती अबाधित राहावी म्हणून आतापर्यंत सर्व सत्ताधारी त्याचेच संगोपन करत आले आहेत.एकीकड़े सरकार चालवणे म्हणजे व्यवसाय करणे नव्हे असे म्हणून मोठे मोठे उद्योग धंदे ज्यात public utility जो भारतीय सविंधानाचा अविभाज्य घटक आहे […]

प्रजासत्ताकावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास समर्पित: “म्होरक्या”

भाग्यश्री बोयवाड ‘ म्होरक्या ‘ हा चित्रपट शाळे मध्ये होणाऱ्या शालेय परेडमधील नेतृत्वाच्या प्रश्नाभोवती फिरतो. मराठी चित्रपट नेहमीच विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. ” म्होरक्या ” या मराठी शब्दाचा अर्थ “नेता” म्हणजेच लीडर असा होतो. हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रावर आधारित आहे, विशेषत: बार्शी, सोलापूर जिल्ह्याच वातावरण दाखवण्यात आले […]

मध्यप्रदेशातील चिटोरी गावातील आदिवासी समुदायाचा पाणी प्रश्न आणि माझा पाठपुरावा – एक केस स्टडी

किरण शिंदे मी किरण शिंदे; मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील चिटोरी खुर्द या छोट्याशा गावात आम्ही फील्डवर्क/ग्रामीण अभ्यासासाठी गेलो होतो. खरं तर तिथून या कथेची सुरुवात होते. त्या फिल्डवर्क दरम्यान, आमच्या टीमने सहारिया समुदाय (PVTG- विशेषत:असुरक्षित आदिवासी गट) चे एकत्रितीकरण, क्षमता विकास आणि उपजीविका प्रोत्साहन यावर काम केले. गावात जेव्हा जेव्हा आम्ही […]