रमाई ते माई एक संघर्षयात्रा

ॲड प्रज्ञेश चैतन्य सोनावणे दिनांक २७ मे २०२२ रोजी त्यागमुर्ती रमाई यांचा ८७ वा स्मृती दिन झाला. आज दिनांक २९ मे २०२२ रोजी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचा १९ वा स्मृती दिन आहे.हा एक योगायोग आहे की दोन्ही मातेचा स्मृती दिन एकाच महिन्यात एक दिवसा आड आलेले आहे. रमाई आणि डॉ. […]

आभाळा एवढा माणूस; छत्रपती शाहू महाराज!

ॲड प्रज्ञेश चैतन्य सोनावणे ०६ मे २०२२ रोजी राजातील माणूस आणि माणसातील राजा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १०० वा स्मृती शताब्दी वर्षे आहे त्यानिमित्ताने त्यांच्या ऐतिहासिक कार्याकडे पाहताना. भारतातील ६६४ संस्थांनापैकी केवळ बोटावर मोजता येणारी काही संस्थाने होती ज्यांनी ऐषआरामाचे जीवन जगण्यापेक्षा, भौतिक सुखाचा उपभोग घेण्यापेक्षा, आपल्या सत्तेचा […]

प्रजासत्ताक दिनी संविधानाचे महत्त्व सांगावे!

ॲड प्रज्ञेश चैतन्य सोनावणे २६ जानेवारी १९५० सालापासून भारत राष्ट्र प्रजासत्ताक म्हणून ओळखले जाऊ लागले. संविधानाची निर्मिती साठी दोन वर्षे अकरा महिने आणि सतरा दिवसांची प्रक्रिया पूर्ण झाली. आज २६ जानेवारी २०२१ साल अर्थात २१ वे शतक आणि ७० वर्षे भारत राष्ट्र अबाधित राहिले ते केवळ आणि केवळ भारतीय संविधानामुळेच! […]