सांस्कृतिक राजकारण, फातिमा शेख आणि दुर्लक्षितांच्या इतिहासाचा राजकीय वापर

डॉ. गोविंद धस्के इतिहास केवळ घडून गेलेल्या घटनांची जंत्री नसतो; तो समाजाच्या स्मृतींचा, त्याच्या लढ्यांचा आणि भविष्याच्या वाटचालीचा आरसा असतो. भारताच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात इतिहास लेखन नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या प्रभावाखाली राहिले आहे. वैज्ञानिक दृष्ट्या कितीही काटेकोर असले, तरीही, इतिहास लेखनावर राजकीय हेतूंचे सावट बहुदा असतेच. पत्रकार दिलीप मंडल यांच्या अलीकडच्या […]

आंबेडकरी चळवळीच्या सामाजिक न्यायावर डाव्या चळवळीच्या वर्ग लढ्याचे आघात

डॉ. गोविंद धस्के आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या क्रांतीतून जन्मलेली चळवळ आणि त्यातून उभे राहिलेले राजकारण वेगवेगळ्या आव्हानातून जात आले आहे. प्रस्थापित उच्चवर्णीय जातीवादी राजकारणात वंचित समुदायांच्या राजकीय प्रतिनिधित्वाची लढाई देणारा एकमेव प्रवाह म्हणून आंबेडकरी राजकारण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. परंतु, डॉ. आंबेडकरांच्या अकाली निधनानंतर चळवळीने घेतलेले रूप आणि कैक दशकांच्या राजकारणातून आलेली […]