लोकशाही मूल्यं रुजवण्याची आंबेडकरी तरुणांची जबाबदारी

ॲड विशाल शाम वाघमारे लोकशाही खरच आहे का? लोकशाही भारतात यशस्वी होईल का?लोकशाही बाबासाहेब आंबेडकर यांनी का सांगितली? आणि नेमकी कोणती लोकशाही सांगितली? आणि त्याचा मार्ग कोणता? असे अनेक प्रश्न आज तरुणाईला पडत आहेत आणि बामनवादी, जातीवादी, विषमतावादी लोक यावरून तरुणांची दिशाभूल करत आहेत. तर याबद्दल काही आढावा घेऊया. काही […]

महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांचे, चैत्य स्तूपांचे संवर्धन आणि संरक्षण ही बहुजनांची जबाबदारी

ॲड विशाल शाम वाघमारे महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांचे, चैत्य स्तूपांचे संवर्धन आणि संरक्षण करणे हे महाराष्ट्रातील SC ST OBC समूहातील जनतेचे आद्य कर्तव्य आहे. वरील शीर्षक म्हणजे बामनवाद्यांच्या डोक्यात शिरशिरी आणणारे आहे, त्याची अनेक कारणे आहेत, येथील SC ST OBC समूहातील जनतेचा मूळचा धर्म हा बौद्ध धम्मच आहे. इथला समृद्ध बौद्ध […]

रोहित वेमुलाच्या शहीद दिनी आंबेडकरी तरुणांनी नेतृत्वाचा निर्धार करणे गरजेचं

ॲड विशाल शाम वाघमारे डॉ. रोहित वेमुला शहादत दिन १७ जानेवारी संस्थात्मक हत्या होऊनही न्यायाला मुकलेल्या डॉ. रोहित वेमुला यांना शहादत दिनी विनम्र अभिवादन. आम्हीच तुझे मारेकरी आहोत होय आम्हीच. आम्हीच संविधान लागू होऊन 7 दशके झाली तरी संवैधानिक व्यवस्थेची अंमलबजावणी करू शकलो नाही. इथला जातीवाद, बामनवाद, विषमतावाद, सनातनवाद इथल्या […]