माणूसपण देणाऱ्या धम्माचा स्वीकार ही बाबासाहेबांनी केलेली क्रांतीच

राजकिरण उमा मुकूंद बोकेफोडे प्रत्येक देश हा त्यात राहणाऱ्या वेगवेगळ्या समाजांमुळे तयार होत असतो. त्या समाजात असणाऱ्या चालरीतींमुळे त्या देशाची संस्कृती तयार होत असते. आणि कुठलीही संस्कृती तयार व्हायला अनेको वर्षे जावी लागतात. नवी संस्कृती/जीवनपद्धती ही काही आभाळातून पडत नाही. आधीच्याच संस्कृतीतील टाकाऊ व कालबाह्य चालीरीती टाकून देवून, नव्या कालसुसंगत […]

गांधींच्या भूमिकेची आंबेडकरी चिकित्सा!

राजकिरण उमा मुकूंद बोकेफोडे आंबेडकरवादी जेव्हा गांधी किंवा गांधीवादावर टीका करतात, तेव्हा ती टीका व्देषावर आधारित नसते. ती टीका/चिकित्सा असते गांधींच्या भूमिकांची व गांधीवादाच्या व्यवहार्यतेची. गांधींवर सगळ्यात मुख्य आक्षेप आहे पुणे करारात त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर. जर बाबासाहेबांची मागणी मान्य झाली असती तर आज sc समुदायाची राजकीय स्थिती नक्कीच वेगळी असती. […]

पेरियार : ब्राह्मणी वर्चस्वास सुरूंग लावण्यासाठीचा बूस्टर डोस

राजकिरण उमा मुकूंद बोकेफोडे फुले, शाहू, आंबेडकर यांनी दूरदृष्टी ठेवून अनेक इशारे आपल्याला दिले होते.सांस्कृतिक-साहित्यिक क्षेत्रात बहुजन जातींचे वर्चस्व किती महत्त्वाचे आहे, हे म.फुले यांनी अखंड, नाटके, लेख लिहून दाखवून दिले. पण या अस्सल बावनकशी वारशाकडे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष आणि सरंजामी जातींनी अक्षरशः दुर्लक्ष केले. याचाच परिणाम पुण्यातील एका पेठेतील, […]