जागतिक भूक निर्देशांकात भारताची स्थिती ‘अत्यंत गंभीर’, 121 देशांपैकी 107 व्या क्रमांकावर

विकास परसराम मेश्राम जागतिक स्तरावर विश्वगुरु बनण्याची आकांक्षा बाळगणारा आपला देश सध्या अशा प्रकारे उपासमारीने त्रस्त आहे की 2022 च्या जागतिक भूक निर्देशांक म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्समध्येही आपली स्थिती शेजारील देश पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेशपेक्षा वाईट आहे. 121 देशांच्या रँकिंगबाबत जारी करण्यात आलेल्या या अहवालात भारत 107 व्या स्थानावर […]

बिल्कीस बानो खटल्यातील दोषींची मुक्तता: समाजाच्या बधीरतेवर प्रश्नचिन्ह

विकास परसराम मेश्राम 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून महिलांच्या अस्मितेचे रक्षण करण्याविषयी उत्कटतेने बोलत असताना पंतप्रधानांच्या गृहराज्य गुजरातमध्ये महिलांच्या सन्मानाशी संबंधित असे काही घडत होते, ज्यामुळे मानवतेला लाज वाटेल . होय, वीस वर्षांपूर्वी, त्या दिवशी माणुसकीला काळीमा फासला गेला होता, जेव्हा एका गर्भवती महिलेवर बारा बदमाशांनी सामूहिक […]

सकस आहाराचा अभाव आणि वाढणारी बेरोजगारी

विकास परसराम मेश्राम संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड २०२२’ या अहवालानुसार २०२० पर्यंत जगभरात ३०७.४२ कोटी लोक असे होते ज्यांना सकस आहार मिळत नव्हता. म्हणजेच जगातील ४२ टक्के लोकसंख्येला सकस आहार घेता येत नाही. त्याचवेळी, भारतात सकस आहार न घेणाऱ्यांची संख्या 97.33 कोटी […]

आधुनिक भारताच्या सुधारणेचे जनक महात्मा फुले..

विकास परसराम मेश्राम जातिभेदांचा आणि धर्मभेदांचा धिक्कार करून मानवी समतेचा पुरस्कार करण्यात आपले आयुष्य वेचणार्‍या आणि आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राला ललालभूत करणारे महात्मा फुले हे देशातील समाजक्रांतीचे अग्रणी आहेत. २८ नोव्हेंबर १८९० रोजी महान भारतीय विचारवंत, समाजसेवक, तत्त्वज्ञ आणि लेखक ज्योतिराव गोविंदराव फुले यांची पुण्यतिथी आहे, जे आपल्या सामाजिक योगदानामुळे आणि […]

संविधान निर्मात्यांच्या अपेक्षा आणि आपण!

विकास परसराम मेश्राम आम्ही भारताचे लोक भारताला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान देशाला अर्पण करण्यात आले , भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना प्रथम या शब्दांनी सुरू होते आणि ही प्रस्तावना संविधानाचा प्राण आत्मा आहे . २६ जानेवारी १९५० रोजी, देशात संविधान अमलबजावणी झाली आणि त्या नंतर […]

देशद्रोह कायद्याचा फेरविचार अत्यंत आवश्यक…

विकास परसराम मेश्राम सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणे हा देशद्रोह नक्कीच नाही. द वायरसाठी ते करण थापरला मुलाखतीमध्ये म्हणत होते . मुलाखतीत न्यायमूर्ती गुप्ता म्हणाले, “हा नक्कीच देशद्रोह नाही, आणि या कृत्याला देशद्रोह आहे असे समजणे […]

डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म का स्वीकारला?

विकास परसराम मेश्राम आंबेडकरांनी 1936 मध्येच हिंदू धर्म सोडण्याची घोषणा केली होती , परंतु दरम्यान त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला. व 1956 मध्ये आपला धर्मपरीवर्तन करुन एक महान रक्तवीहीन क्रांती केली . हा प्रश्न बऱ्याचदा लोकांच्या मनात अभ्यासाचा कुतूहलाचा अभ्यासांचा विषय आहे की हिंदू धर्म सोडल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म […]

समाजवादी अर्थव्यवस्था व कल्याणकारी राज्य संकल्पनेची पायमल्ली…

विकास परसराम मेश्राम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1946 रोजी घटनेच्या उद्दीष्टांवर भाष्य करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की “भविष्यातील कोणत्याही सरकार सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय यावर विश्वास ठेवत असेल तर समाजवादी अर्थव्यवस्थेशिवाय ती शक्य नाही, ” डॉ. आंबेडकर यांनी समाजवादी अर्थव्यवस्था सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायासाठी अपरिहार्य मानले […]

‘हिंदू राष्ट्र’ संकल्पना बाबासाहेबांच्या प्रजासत्ताक लोकशाही विरुद्ध

विकास परसराम मेश्राम आधुनिक भारतीय इतिहासातील २६ जानेवारी ही सर्वात महत्वाची तारीख आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारताला लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आले आणि भारतीय राज्यघटना पूर्णपणे लागू करण्यात आली. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान हा संविधान सभेत सादर केले आणि […]

भारतीय शेती आणि शेतमजुरांच्या आत्महत्या

विकास परसराम मेश्राम २०११ च्या जनगणनेनुसार देशात एकूण २६.३ कोटी लोक शेतीमध्ये गुंतले आहेत, त्यापैकी ११.८ कोटी शेतकरी होते आणि १४.५ कोटी शेती मजूर होते. गेल्या १० वर्षात शेतमजुरांचे दर तेच राहिले, जे २००० ते २०१० च्या दरम्यान होते, तर असे गृहीत धरता येते की शेतमजुरांची संख्या १५ कोटींवरून लक्षणीय […]