छ. शाहू महाराजांवर संपादित पुस्तकासाठी लेख पाठवण्याचे आवाहन.
फुले शाहू आंबेडकर हे भारताच्या सामाजिक लोकशाही विचारविश्वाचे आधारस्तंभ. पाठ्यपुस्तकं आणि अकॅडेमियाने यांना नेहमी ‘मार्जिन’ चे विचारवंत म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. खरंतर बहुजन हिताचा विचार करणारे फुले-शाहू-आंबेडकर हे विचारविश्व या देशाचा मुख्य प्रवाह असायला हवा.चिंतनात रमून विचार करणारा तो विचारवंत या पांडित्यपूर्ण संकल्पनेचा आणि पाश्चिमात्य परंपरेचा प्रभाव म्हणून आपण ‘समाजसुधारक’ […]