दलित पँथरने आम्हाला काय दिले ?

विश्वदिप दिलीपराव करंजीकर ‘आपण’ म्हणजे नेमके कोण ? आपण राहत असलेल्या भौगोलिक प्रदेशामध्ये 19 व्या शतकात एक मोठी क्रांती उदयास आली. जिचे नाव ‘भारताचा स्वातंत्र्यलढा’ असे ठेवण्यात आले. आपण राहत असलेल्या भौगोलिक प्रदेशात ‘ग्रेट ब्रिटन’ किंवा ‘इंग्लंड’ या देशातून आलेल्या व्यापा-यांनी ‘आपल्याला’ गुलाम बनविले असे म्हटले गेले. ‘आपण’ म्हणजे नेमके […]

रमाई ते माई एक संघर्षयात्रा

ॲड प्रज्ञेश चैतन्य सोनावणे दिनांक २७ मे २०२२ रोजी त्यागमुर्ती रमाई यांचा ८७ वा स्मृती दिन झाला. आज दिनांक २९ मे २०२२ रोजी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचा १९ वा स्मृती दिन आहे.हा एक योगायोग आहे की दोन्ही मातेचा स्मृती दिन एकाच महिन्यात एक दिवसा आड आलेले आहे. रमाई आणि डॉ. […]

प्रिय बुद्धा!

आदिती रमेश गांजापूरकर प्रिय बुद्धा! विद्रोही परिवर्तनाच्या दिशेने लेण्यात कोरलेला तू आजही सम्यक वाणीतून बोलका भासतोस शाश्वत सत्याचा सिद्धांत ठामपणे मांडत! तुझ्या नयनातलं चिरस्थिरस्मित अवघ्या मानवजातीलायुगानयुग पडलेल्या प्रश्नांची उत्तरं सामावून घेतय तत्परतेने! निसर्गाने तुझ्या हृदयात भरलेलाप्रज्ञेचा वाहता झरा कायमचिरंतन सत्य अबाधीतपणे मानवापुढे अनावृत करतो! तुझ्या अथांग संवेदनाचा परीघप्राणीमात्राची वेदना खोलवरजाणतो […]

ब्राह्मण-सवर्णांचा तथाकथित फॅसिझम विरुद्ध लढा : एक ढोंग

गुणवंत सरपाते किती पुरोगामी म्हणवणाऱ्या ब्राह्मण-सवर्णांनी आपल्या स्वतःच्या गल्लीत, कॉलनीत, सोसायटीत बाबासाहेबांचं एनहायलेशन ऑफ कास्ट्स, फिलॉसॉफी ऑफ हिंदूंइझम, मुक्ती कोण पथे अथवा फुल्यांचं ब्राह्मणांचे कसब अथवा पेरियारांच्या वगैरे अँटी-कास्ट साहित्याचं सामूहिक वाचन आणी चिंतन अथवा तसलं काही कार्यक्रम घडवून आणलायं? आपली संस्कृती, आपले जातवर्गीय हितसंबंध, सामाजिक भांडवल, संसाधनांवरचा ताबा, सिनेमापासून […]

आभाळा एवढा माणूस; छत्रपती शाहू महाराज!

ॲड प्रज्ञेश चैतन्य सोनावणे ०६ मे २०२२ रोजी राजातील माणूस आणि माणसातील राजा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा १०० वा स्मृती शताब्दी वर्षे आहे त्यानिमित्ताने त्यांच्या ऐतिहासिक कार्याकडे पाहताना. भारतातील ६६४ संस्थांनापैकी केवळ बोटावर मोजता येणारी काही संस्थाने होती ज्यांनी ऐषआरामाचे जीवन जगण्यापेक्षा, भौतिक सुखाचा उपभोग घेण्यापेक्षा, आपल्या सत्तेचा […]

ब्राह्मण – सवर्ण डाव्यांचा मार्क्सवाद आणि इथली जाती व्यवस्था

गौरव सोमवंशी आपण वारंवार मार्क्सवादी दृष्टिकोनबद्दल बोलतांना जेव्हा मार्क्सवादाला धरून पुढे बोलतो तेव्हा भारतातील ब्राह्मण – सवर्ण डाव्या गटाला नको तितकं श्रेय दिले जाते. जसं की यांना मार्क्स इतका आवडतो की तन मन धन लावून हे भारताचे लेनिन बनणार आहेत. असं काहीही नाहीये. ब्राह्मण – सवर्ण डाव्या नेतृत्वाखाली असं काही […]