आमनाकडे आमना कॉन्टेन्टनी शिदोरी शे…

अरहत धिवरे नाशिकपासून ६५ किमी. अंतरावर असणाऱ्या सप्तशृंगी गडाचं विशेष महत्व आहे. फक्त महाराष्ट्रातलं अर्ध शक्तिपीठ एवढीच गडाची खासियत नाही. महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या भाषेचा, अहिराणीचा उगम गडावर होतो, असं भालचंद्र नेमाडे एका स्थानिक कार्यक्रमात म्हटले होते. सप्तशृंगी गडापासून तुरळक लोक अहिराणी बोलताना दिसतात. छोट्या झऱ्यासारखी इथे उगम पावलेली अहिराणी संस्कृती, […]