लोकशाहीची व्याख्या, प्रतिनिधित्त्व, निवडणूक आणि भारतीय संविधान: एक अभ्यास….

ॲड. शिरीष मिलिंदराव कांबळे लोकशाहीच्या वाटचाल ही फक्त भारतीय संविधान लागू  झाल्यापासून २६.११.१९४९  नव्हे  तर त्यासाठी ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत कसा असावा भारतीय स्वातंत्र्य कायदा १९३५ आणि त्यापूर्वी झालेली १९३०-३२ ची पहिली व दुसरी गोलमेज परिषदेत केलेले ठराव आणि त्यांचे महत्व समजून घेतले पाहिजे.याच गोलमेज परिषदेत मतदार कोण […]

गांधींच्या भूमिकेची आंबेडकरी चिकित्सा!

राजकिरण उमा मुकूंद बोकेफोडे आंबेडकरवादी जेव्हा गांधी किंवा गांधीवादावर टीका करतात, तेव्हा ती टीका व्देषावर आधारित नसते. ती टीका/चिकित्सा असते गांधींच्या भूमिकांची व गांधीवादाच्या व्यवहार्यतेची. गांधींवर सगळ्यात मुख्य आक्षेप आहे पुणे करारात त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर. जर बाबासाहेबांची मागणी मान्य झाली असती तर आज sc समुदायाची राजकीय स्थिती नक्कीच वेगळी असती. […]