मी अनुभवलेले समता सैनिक दल अधिवेशन..

मयूरी अशोक आढाव(कारंडे) मार्गदाता आयुष्यात असेल तर प्रश्न पडायचा अवकाश ! लगेच प्रश्न घेवून आपण त्यांच्यासमोर हजर होतो. असे गुरुवर्य आयुष्याला लाभणे हा एक आयुष्याचा सुवर्णकाळ असतो. माझ्या आयुष्यातील हा सुवर्णकाळ आहे. प्रश्न पडला की मी माझ्या गुरूंसमोर हजर. असाच एक प्रश्न घेवून मी जाधव सरांकडे गेले होते. प्रश्न होता […]

३ एप्रिल १९२७, ‘बहिष्कृत भारत’ : बाबासाहेबांचे पत्रकारितेमधील दुसरे पाऊल

हनुमंत पाईक बहिष्कृत भारत : पुनश्च हरी:ॐ ! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक लढ्यामधे वृत्तपत्रांचे अनन्य साधारण महत्व आहे. अस्पृश्य वर्गाच्या सामाजिक-राजकीय समस्यांना वाचा फूटावी, अस्पृश्य समाजात सामाजिक, संस्कृतिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक दृष्ट्या जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत अनेक वृत्तपत्रे […]