खाजगीकरण: एक संविधानिक दृष्टिकोन

ॲड. शिरीष कांबळे जातीय व्यवस्था ही केवळ एक सामाजिक रचना नसून ती एक भक्कम अर्थव्यवस्था आहे. आणि ती अबाधित राहावी म्हणून आतापर्यंत सर्व सत्ताधारी त्याचेच संगोपन करत आले आहेत.एकीकड़े सरकार चालवणे म्हणजे व्यवसाय करणे नव्हे असे म्हणून मोठे मोठे उद्योग धंदे ज्यात public utility जो भारतीय सविंधानाचा अविभाज्य घटक आहे […]

प्रजासत्ताकावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकास समर्पित: “म्होरक्या”

भाग्यश्री बोयवाड ‘ म्होरक्या ‘ हा चित्रपट शाळे मध्ये होणाऱ्या शालेय परेडमधील नेतृत्वाच्या प्रश्नाभोवती फिरतो. मराठी चित्रपट नेहमीच विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. ” म्होरक्या ” या मराठी शब्दाचा अर्थ “नेता” म्हणजेच लीडर असा होतो. हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्रावर आधारित आहे, विशेषत: बार्शी, सोलापूर जिल्ह्याच वातावरण दाखवण्यात आले […]

मध्यप्रदेशातील चिटोरी गावातील आदिवासी समुदायाचा पाणी प्रश्न आणि माझा पाठपुरावा – एक केस स्टडी

किरण शिंदे मी किरण शिंदे; मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील चिटोरी खुर्द या छोट्याशा गावात आम्ही फील्डवर्क/ग्रामीण अभ्यासासाठी गेलो होतो. खरं तर तिथून या कथेची सुरुवात होते. त्या फिल्डवर्क दरम्यान, आमच्या टीमने सहारिया समुदाय (PVTG- विशेषत:असुरक्षित आदिवासी गट) चे एकत्रितीकरण, क्षमता विकास आणि उपजीविका प्रोत्साहन यावर काम केले. गावात जेव्हा जेव्हा आम्ही […]

बुळे पठार: ब्राम्हणी व्यवस्थेविरुद्ध ‘उलगुलान’ पुकारलेले गाव

प्रकाश रणसिंग ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक कवी वाहरु भाऊ सोनवणे म्हणतात ‘ते’ आम्हाला दूरची वस्ती समजतात. तसेच त्यांच्या गाजलेल्या स्टेज या कवितेत वाहरु भाऊ म्हणतात आमचे दु:ख त्यांचे कधी झालेच नाही. भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने आपल्या एका भाषणात सांगतात, आदिवासिंना केवळ शोभेची वस्तु म्हणून मिरवलं जातं माणूसपण नाकारलं जातं. ह्या […]

कल्याण येथील नियोजित हल्ला प्रकरणात एसआयटी तपासाची मागणी

  प्रति,  माननीय गृहमंत्री, महाराष्ट्र  माननीय DGP, महाराष्ट्र  माननीय पोलीस आयुक्त, ठाणे खडकपाडा पोलीस स्टेशन, कल्याण येथे एफआयआर क्रमांक 220/2023 विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) तपास करण्याची मागणी करणारे पत्र 18/05/2023 रोजी आगरी कोळी या नावाच्या इंस्टाग्राम खातेधारकाने बौद्ध चालीरीती आणि आई एकवीरा देवता यांच्या प्रथांची तुलना करणारा एक व्हिडिओ अपलोड […]

बा जोतीबा…! तू होतास म्हणून

बा जोतीबा…! तुच होतासम्हणून आम्ही अ, आ, ई शिकलो.तु कित्येक पिढ्यांचा खरच बा झालास.तुझ्यातील संवेदनशीलतेने आमच्या आत्मसंम्मानाची ज्योत आजही तेवत आहे.पण बा…स्त्री म्हणून आजही हा समाज,मनातील भिती सांगण्यास परवाणगी देत नाही. बा जोतीबा..! तुच होतास म्हणून,माझ्या आया बहिनींना फक्त छतच नाही तर,मायेची ऊब मिळाली.आमची ढाल बनून,कायम तू सोबत होतास. बा […]

छ. शाहू महाराजांवर संपादित पुस्तकासाठी लेख पाठवण्याचे आवाहन.

May 18, 2023 Editorial Team 1

फुले शाहू आंबेडकर हे भारताच्या सामाजिक लोकशाही विचारविश्वाचे आधारस्तंभ. पाठ्यपुस्तकं आणि अकॅडेमियाने यांना नेहमी ‘मार्जिन’ चे विचारवंत म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. खरंतर बहुजन हिताचा विचार करणारे फुले-शाहू-आंबेडकर हे विचारविश्व या देशाचा मुख्य प्रवाह असायला हवा.चिंतनात रमून विचार करणारा तो विचारवंत या पांडित्यपूर्ण संकल्पनेचा आणि पाश्चिमात्य परंपरेचा प्रभाव म्हणून आपण ‘समाजसुधारक’ […]

No Image

ब्राह्मणी माध्यम प्रायोजित “नव – दलित” नरेटिव्हची समीक्षा – खुले चर्चासत्र

April 13, 2023 Editorial Team 0

मागील काही काळापासून ब्राह्मणी माध्यमे ही पुरोगामी, समाजवादी बुरखा घालून शोषितांना नवनवीन तथाकथित दलितत्वाच्या थियरी ने नियंत्रित करू पाहत आहेत. ह्या सर्व नरेटिव्ह ची तसेच लादले गेलेल्या तथाकथित विचारवंत यांची समीक्षा करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने भीमाच्या लेखण्या (राऊंड टेबल इंडिया मराठी) आयोजित झूम मीटिंग खुल्या चर्चेत सहभागी होण्यासाठी आवाहन. […]

करुणामय प्रियदर्शी सम्राट अशोक

आदिती गांजापुरकर चक्रवर्ती सम्राट अशोक अर्ध्या आशिया खंडावर मगध साम्राज्याचे राज्य प्रस्थापित करत सम्राटांचा सम्राट बनला होता. या जगज्येत्या सम्राटाच्या साम्राज्याचा विस्तार भारतासह पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, अफगाणिस्तान, भूतान, इराण, तुर्की इत्यादी प्रदेशात झालेला होता. या अखंड प्रदेशाला जंबुद्विप म्हणुन संबोधित केले जात असे. सम्राट अशोकाच्या मगध साम्राज्याचा क्षेत्रफळाच्या […]

माता रमाईंचे कर्तृत्व आणि विचारांची प्रासंगिकता

अदिती गांजापूरकर माता रमाई आणि बाबासाहेबांच्या कौटुंबिक जीवनाविषयी वाचन केलं की आपसूकच डोळ्यात करुणाभाव निर्माण होतो आणि रमाईंच्या त्यागाचं, संयमाचं उदाहरण डोळ्यासमोर उभं राहत आयुष्यात खंबीरपणे लढण्याचं बळ आपोआप निर्माण होतं. माता रमाई वयाच्या केवळ नवव्या वर्षी बाबासाहेबांसोबत लग्न करून नांदायला आल्या होत्या त्यावेळी बाबासाहेबांचे वय १७ वर्षे होते. बाबासाहेबांच्या […]