आंबेडकरी गीतांचे स्वरांकित विद्यापीठ प्रतापसिंगदादा बोदडे

June 10, 2022 pradnya 0

महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनामध्ये आंबेडकरी चळवळीचे अग्रस्थान आहे.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरणा घेऊन अतिशय निष्ठेने आणि कुठलाही लवाजमा न घेता जगभर आंबेडकरी चळवळीचे वैचारिक वारस निर्माण झाले आहेत.या सम्यक क्रांतीमध्ये आंबेडकरी गायक गीतकार आणि संगीतकरांचे अमूल्य योगदान आहे.अल्पशिक्षित समाजाची सांस्कृतिक भूक मिटवून त्यांच्या मस्तकात आंबेडकरी विचारधारेचा प्रवाह त्यांनी निर्माण […]

इतिहासाची दिवाळखोरी – काल्पनिक चाणक्य

अतुल मुरलीधर भोसेकर शालेय किंवा विद्यापीठीय स्तरावर अनेक वेळा आपण वाचले असेल की धनानंद राजाने केलेल्या अपमानाचा बदला म्हणून चाणक्य नावाच्या ब्राह्मणाने चंद्रगुप्त मोरियाला योग्य ते शिक्षण देऊन, त्याला राज्य स्थापन करून दिले. म्हणजेच चाणक्य हा चंद्रगुप्त मोरियाचा गुरू होता!पुढे असेही लिहिले आहे की चाणक्यामुळे मोरियांची सत्ता वाढली आणि चंद्रगुप्त […]

आमनाकडे आमना कॉन्टेन्टनी शिदोरी शे…

अरहत धिवरे नाशिकपासून ६५ किमी. अंतरावर असणाऱ्या सप्तशृंगी गडाचं विशेष महत्व आहे. फक्त महाराष्ट्रातलं अर्ध शक्तिपीठ एवढीच गडाची खासियत नाही. महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या भाषेचा, अहिराणीचा उगम गडावर होतो, असं भालचंद्र नेमाडे एका स्थानिक कार्यक्रमात म्हटले होते. सप्तशृंगी गडापासून तुरळक लोक अहिराणी बोलताना दिसतात. छोट्या झऱ्यासारखी इथे उगम पावलेली अहिराणी संस्कृती, […]

प्रिय बाबासाहेबांस पत्र…

पूजा वसंत ढवळे प्रति, प्रिय बाबासाहेबांस बाबा! मी, पूजा ढवळे, तुमच्या वटवृक्षासम विस्तारलेल्या कुटुंबातील तुमचंच एक लेकरू…तुम्ही गेल्या नंतरच्या पिढीत जन्मास आलेली मी. बाबा! खूप लहानपणी तुमची ओळख करून देण्यात आली होती मला. तुमची एक दुर्मिळ प्रतिमा आहे आमच्या घरात. मी जन्माला यायच्या आधी पप्पा मुंबईला गेले होते, तुमचं पुस्तकांचं […]

हा “फुगीरपणा” सगळ्यांमध्ये यायला हवा!

निलेश खंडाळे धनुष चा , मारी सेलवाराज कृत ” करनन ” बघितला.बघताक्षणी जे सुचलं ते आहे तसं लिहितोय. मी लहानपणी अनेक वेळा महार लय फुगीर असतात असं खाजगीत ऐकत आलोय.इतर आणि स्वतः च्या जातीकडून. फुगीर म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे हे तेव्हा समजत नव्हतं.पण जसं समजायला लागलं तशी माझ्या परीने […]

लोककल्याणकारी राजा शाहू महाराजांची दुष्काळ काळातील भूमिका आणि कार्य

विकास कांबळेे छ. शाहू महाराजांनी २ एप्रिल १८९४ मध्ये कोल्हापूर संस्थानाचा कारभार हातात घेतला तेंव्हा शाहू महाराजांच वय अवघ २२ वर्षे होत. राजा कारभार समजून घेत होता, तोच संस्थानात दुष्काळाच सावट पसरलं. त्याच काळात प्लेगने देशभरात धुमाकूळ घातला सुरवात केली. शाहूंसमोर आधी दुष्काळ आणि नंतर प्लेग अस दुहेरी संकट आ […]

इथली एकूण व्यवस्था म्हणजे ब्राह्मणी व्यवस्था!

प्रवीण उत्तम खरात व्यवस्थेला लोक दोष देत आहेत खरे पण ती “व्यवस्था” कोणती हे फारच कमी लोकांना समजलं आहे बाकीचे नुसत “व्यवस्थेत दोष आहे” हे वाक्य फिरवत बसत आहेत. ती व्यवस्था आहे “ब्राह्मणी व्यवस्था”. ह्या व्यवस्थेचे घटक आहेत ब्राह्मणी संस्कृती, ब्राह्मणी माध्यम आणि ब्राह्मणी राजकारण आणि सत्ताकारण. ह्याव्यवस्थेचा प्रभाव भारतीय […]

समान नागरी कायदा (Uniform Civil Code) काळाची गरज!

प्रज्ञा सिध्दार्थ जाधव बहुतेक वेळेला आपण आरक्षण आणि समान नागरी कायदा (Uniform Civil Code) यात गफलत करतो. खूप जणांना अजूनही वाटतं की समान नागरी कायदा आल्यावर आरक्षण संपुष्टात येईल. भारताच्या न्यायप्रणालीत चार प्रकारचे कायदे आहेत. १. Criminal Law (गुन्हेगारी/फौजदारी कायदा) – यामध्ये मर्डर, रेप, चोरी अशाप्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश होतो. २. […]

कामगार उद्धारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अतुल मुरलीधर भोसेकर एक खूप मोठा गैरसमज आजही बऱ्याच जणांना आहे आणि तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलित आणि पददलित समाजासाठीच काम केले आहे. मात्र बाबासाहेबांनी शोषित, पीडित कामगारांच्या वेदनेला वाचा फोडली आणि त्यांना न्याय मिळवून दिला हे आजही दुर्लक्षित आहे. बाबासाहेबांचे कम्युनिस्टांविषयी खूप चांगले मत नव्हते. त्यांना वाटे […]

मजबूत राज्यं हीच उरल्यासुरल्या भारताला तारु शकतील

सिद्धांत बारसकर आपण आज महाराष्ट्र दिनी मोरारजी देसाई आणि स का पाटील या महानालायक माणसांना घेरतोच. याच बरोबर मात्र मला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मला नेहरू काँग्रेसच्या भूमिकेविषयी राग येतो. ज्या व्यक्तीने भारतात लोकशाही रुजवली अस म्हणलं जात त्याची महाराष्ट्र राज्य निर्मिती वेळीची हुकुमशाही भूमिका अजिबात पटत नाही. नेहरू काँग्रेसने संयुक्त […]