शिक्षणातून परिवर्तन होण्यासाठी शैक्षणिक व्यवस्थेच परिवर्तन व्हायला पाहिजे

प्रज्ञा सिध्दार्थ जाधव शैक्षणिक क्रांतीला तेव्हा सुरुवात होईल जेव्हा शाळेत दिवसाची सुरुवात पसायदान, मनाचे श्लोक, गीताई अथवा इतर कोणत्याही प्रार्थनेने न होता संविधानाचे कलम, पिरिओडिक टेबल, प्रेरित करणाऱ्या कविता इ. महत्वाच्या बाबींनी होईल. काउंटर करण्यासाठी म्हणू शकता की श्लोक वगैरेनी मुलांचे उच्चार शुद्ध/स्पष्ट होतात किंवा मुलांची लक्षात ठेवण्याची किंवा पाठ […]

समान नागरी कायदा (Uniform Civil Code) काळाची गरज!

प्रज्ञा सिध्दार्थ जाधव बहुतेक वेळेला आपण आरक्षण आणि समान नागरी कायदा (Uniform Civil Code) यात गफलत करतो. खूप जणांना अजूनही वाटतं की समान नागरी कायदा आल्यावर आरक्षण संपुष्टात येईल. भारताच्या न्यायप्रणालीत चार प्रकारचे कायदे आहेत. १. Criminal Law (गुन्हेगारी/फौजदारी कायदा) – यामध्ये मर्डर, रेप, चोरी अशाप्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश होतो. २. […]

कोकणातील माझ्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या आठवणी…

प्रज्ञा सिध्दार्थ जाधव डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह. राजापूरच्या बऱ्यापैकी लोकांना हे ठिकाण माहीत असेल. नाव वसतिगृह असलं तरी ते जवळपास बारा वर्षांसाठी आमचं घर होतं. बौद्धजन पंचायत समिती, राजापूर तालुक्याच्या सभा इकडेच होत असत. वर्षभर अधून मधून सभा असायच्या तेव्हा मम्मी सर्वांसाठी चहासोबत कधी पोहे तर कधी भजी असे […]

तथाकथित शुद्ध प्रमाण मराठी भाषेचा जनमानसावरील ताबा

प्रज्ञा सिध्दार्थ जाधव प्रमाण भाषेचा लहानपणापासून असलेला ताबा आजही ‘माझ्याप्रमाणे कोणी शब्द वापरले नाही तर’ ते लगेच अधोरेखित करतो. आजही कोणी ‘अहो’च्या ऐवजी ‘आवो’ लिहिलं तरी मनात कुठेतरी खटकतं, ‘माणूस’ न लिहिता कोणी ‘मानूस’ लिहिलं की मनात अधोरेखित होतं. ‘कळलं’ ऐवजी ‘कडल’ किंवा ‘मनापासून’ ला ‘मणापासून’ लिहिणारे पाहिले की वेगळं […]