लोककल्याणकारी राजा शाहू महाराजांची दुष्काळ काळातील भूमिका आणि कार्य

विकास कांबळेे छ. शाहू महाराजांनी २ एप्रिल १८९४ मध्ये कोल्हापूर संस्थानाचा कारभार हातात घेतला तेंव्हा शाहू महाराजांच वय अवघ २२ वर्षे होत. राजा कारभार समजून घेत होता, तोच संस्थानात दुष्काळाच सावट पसरलं. त्याच काळात प्लेगने देशभरात धुमाकूळ घातला सुरवात केली. शाहूंसमोर आधी दुष्काळ आणि नंतर प्लेग अस दुहेरी संकट आ […]

ब्राह्मण सवर्णांकडून शोषित समूहाचेच गुन्हेगारीकरण (criminalization) कुठपर्यंत?

विकास कांबळे शासन, प्रशासन, राजकारण, समाजकारण यातल्या आपल्या अत्यल्प प्रतिनिधीत्वामुळे एक अख्खा समुह गुन्हेगाराच्या मागे उभा राहतोय. आपल्यातला प्रतिनिधित्व मिळालेला व्यक्ती कितीही क्रुर असला, प्रस्थापितांना शरण गेलेला असला तरी समूहाला तो व्यवस्थेत सत्तास्थानी आहे याचा आधार वाटत असतो. या समूहाला तो हवा असण्याच कारण त्याच व्यवस्थेत, सत्तेत असण आणि त्याच्याच […]

संसाधनांमधील भागीदारी, त्यांचं फेरवाटप हा बहुजन आंदोलनाचा मुख्य उद्देश

विकास कांबळे येत्या 8 मार्च पासून महाराष्ट्राच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतय. महाराष्ट्रात काम करणाऱ्या SC, ST,OBC च्या सर्वच राजकीय आणि सामाजिक संघटना, कार्यकर्ते, विचारवंत या सर्वांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीकडे SC, ST, OBC समुहांसाठी साठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याबची मागणी करुन ती मंजूर करवून घेण्यासंदर्भात कंबर कसायला हवी. आणि SC, ST, […]

यल्गार परिषदेचा आंबेडकरी समाजाला काडीचाही फायदा नाही

विकास कांबळे यल्गार वगैरे परिषदांमुळे आंबेडकरी समुहाचा काडीचाही फायदा नाही, उलट अशा परिषदांमुळे नुकसानच झालेल आहे. येत्या 30 जानेवारीच्या यल्गार परिषदेत मुख्यतः डावे आणि त्यांचे काही फुटसोल्जरच सहभागी असल्याच गेल्या आठवड्यात पुण्यात होतो तेंव्हा स्पष्टपणे जाणवल. पुणे आणि देशभरात डावे आणि फुटसोल्जर्स लोक यल्गार परिषदेला आंबेडकरी समाजाचा पाठिंबा असल्याच चित्र […]

भीमा कोरेगाव चित्रपटाच्या निमित्ताने काही महत्वाचे…

विकास कांबळे १ जानेवारी १८१८ रोजी झालेल्या भीमा कोरेगावची लढाई अनन्य साधारण आहे. या ऐतिहासिक लढाईवर चित्रपट येतोय ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पण तितकीच ती काळजीतही टाकणारी आहे. आनंदाची अशासाठी की या सिनेमामार्फत इतिहासाच एक सुवर्ण पान जगासमोर उघड होईल आणि काळजी यासाठी की या लढाईच महत्व खुजे करण्याबाबत […]

बाबासाहेबांचा जगातील पहिला पुतळा

विकास कांबळे 9 डिसेंबर 1950 मध्ये म्हणजे आजच्याच दिवशी मा. माधवराव बागल यांनी बाबासाहेबांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापुरातल्या बिंदू चौक परिसरात उभा केला होता. विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी या पुतळ्याला भेटही दिली होती. हा पुतळा उभारून आज 70 वर्ष पुर्ण झालेली आहेत. आजही कोल्हापूरातल्या बाया बापई आपली लेकरं या पुतळ्याजवळ […]

जातवार प्रतिनिधित्व : शाहूंची भूमिका आणि आजची गरज

विकास कांबळे “शिक्षणाशिवाय कुठल्याही देशाची उन्नती झाली नाही, असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व लढवय्ये वीर कधीही निपणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या आणि व मोफत शिक्षणाची देशाला अत्यंत आवश्यकता आहे. याबाबतीत देशाचा गीतकार बघीतला तर तो एक अंधारी रात्र आहे. फक्त एकाच जातीने विद्येचा मक्ता घेतला आणि […]

निवडक शाहू :- भाग 1~ विकास कांबळे

शाहू राजा एक अजबच रसायन होते. कधीकधी ते एकटेच कुठेही भटकायला जात. शिपाई नाही, रथ नाही, संरक्षक नाहीत. मनात आले की स्वारींनी घोड्यावर मांड ठोकली आणि मग दिसेल तो रस्ता. एकदा श्रावणात असेच अचानक एकटेच महाराज बाहेर पडले आणि पंचगगेच्या काठी पोहचले. शेजारीच मक्याचे पीक तरारले होते. कोवळी लुसलुशीत कणस […]