फक्त EVM बदलून काहीही होणार नाही, निवडणूक प्रक्रिया (FPTP) बदलावी लागेल

सागर अ. कांबळे २०१९ यावर्षी ख्रिस्तोफी जॅफरेलॉट आणि इंडियन, वेस्टर्न अशा अकॅडमिक स्कॉलर्सनी मिळून ‘Majoritarian State (बहुसंख्यांकवादी राज्य)’ असं पुस्तक काढलं. त्यामध्ये हिंदू राष्ट्रवाद आणि त्यामुळे भारत देश कसा बहुसंख्यांकवादी बनत आहे यावर निवडणुकांपासून ते आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आयामांवर विस्तृत चर्चा आहे. वेगवेगळे लेख आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपली […]

लॉकडाऊन म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर!

राकेश अढांगळे गेल्या वर्षी कोरोनाबद्दल कोणतीही माहिती नव्हती, आकडेवारी नव्हती, लसही नव्हती. PPE Kits, सॅनिटायझर आणि मास्क सोबत चीनने लॉकडाउन नावाचा पर्याय वापरात आणला होता, तोच युरोपीय देशानी स्विकारला व जगभर तेच सर्वानी स्विकारले. कालांतराने बरेच पर्याय आले, अर्थचक्राला परवडणारे नव्हते म्हणून बऱ्याच देशानी लॉकडाउन उठवले. कोरोनाला ज्यापद्धतीने प्रस्तुत केले […]

चिरेबंदी वाड्यात बहुजनांचा ‘मांगीर’

आनंद क्षीरसागर “कोणतीही गोष्ट सांगताना सर्वात मोठा धोका हा एका पैलूने किंवा एकाच वैचारिक दृष्टीने ती गोष्ठ सांगण्यात असतो ”. –चमामांडा नगॉझी अडीचे , कृष्णवर्णीय आफ्रिकी नायजेरियन लेखिका “जो पर्यंत सिंह बोलायला सुरवात करणार नाहीत तो पर्यंत सर्व जग हे फक्त शिकाऱ्याच्या धाडसीपणाचेच गुणगान करत राहील ”- आफ्रिकन स्वाहिली भाषेतील […]

या वेळेस सुद्धा जयंती घरीच साजरी करुया

ॲड मिलिंद बी गायकवाड सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर कुणाच्याही कुठल्याही चिथावणीस बळी न पडता आंबेडकरी समाजाने याही वर्षी बाबासाहेबांची जयंती घरीच राहून साधेपणाने साजरी करावी या साठी आवाहन. मागच्या वर्षी आंबेडकर जयंती घरातून साजरी करुंन आंबेडकरी समाजाने सर्वांना एक मोठा आदर्श दिलाय.. राष्ट्र सर्व प्रथम ही भूमिका आंबेडकरी समाज नेहमीच घेत […]

आंबेडकर युग…

विकास यमुना रंगनाथ ओव्हाळ हे आम्ही आहोत, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक भूमिका घेऊन वाटचाल करणारी आजची आंबेडकरी पिढी.. आमच्यातील काही जण सामाजिक प्रश्नांवर भर देऊन सर्वांच्या हितांचे मुद्दे उपस्थित करून एकूण देशाची सामाजिक वाटचाल कशी असावी त्याविषयी मार्गदर्शन करत आहेत. तर काही जण लोककलेच्या माध्यमातून लोक्कांपर्यंत पोहचून सांस्कृतिक वारसा जतन करत […]

फ्रेम विदिन फ्रेम बघितलं असेल, फिल्म विदिन फिल्म बघा

निलेश खंडाळे तुमच्या क्रश ला पुस्तक वाचायला देताय. रिटर्न करताना जर त्यात फुल सापडलं तर मनात लड्डु फुटणारच ! तिचं देखील आपल्यावर प्रेम आहे असं वाटणारच.पण तिला ती पुस्तकं, ते साहित्य, ते काव्य, आवडतंय हे कसं कळणार ? ती मानवतावादी विचारांची आहे हे कसं ओळखणार ? हे ओळखण्याची सिनेमाच्या कॅरॅक्टरची […]

बाबासाहेबांच्या मते स्वतंत्र आणि सार्वभौम भारताचे उद्दिष्ट काय असले पाहिजे?

पवनकुमार शिंदे What Congress And Gandhi Have Done To the Untouchables? या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांना हाकलून लावल्यावर, स्वतंत्र आणि सार्वभौम भारतात त्रैवर्णिक शासक वर्ग काय करणार ? हा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर असे मिळाले की, “What will the governing class do when India becomes a sovereign and independent […]

ओबीसी जातीय जनगणनेचे क्रमांक एकचे शत्रू कोण?

आनंद क्षीरसागर ओबीसी जातीय जनगणनेचे क्रमांक एकचे शत्रू – तथाकथित ‘ओबीसी नेते’ आणि त्यांच्या तथाकथित ‘ ओबीसी सामाजिक संघटना’ . ‘माल्कम-एक्स’ ह्या अमेरिकेतील कृष्णवर्णीय समाजाच्या नागरी, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक हक्कांसाठी मरेपर्यंत लढणाऱ्या महान नेत्याचे इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील चर्चा परिसंवादातील एक वाक्य खूप महत्वाचे आहे. माल्कम एक्स म्हणतात-” मी एक […]

आंबेडकरी गीतकार असण्याच भान म्हणजे काय?

March 23, 2021 अमोल कदम 0

अमोल कदम बाबासाहेब हा एकच शब्द पूर्ण आयुष्याचे काव्य लिहिण्यासाठी सक्षम आहे.मग जर खुद्द बाबासाहेबच गाण्याविषयी किंव्हा गाणी लिहिणाऱ्या-गाणाऱ्या विषयी काही बोलत असतील तर..? “माझ्या दहा भाषणा बरोबर माझ्या शाहिराचे एक गाणे आहे “, आंबेडकरी चळवळ गाणाऱ्या,लिहिणाऱ्या प्रत्येक कलाकारांना बाबासाहेबानी दिलेला हा जगातील सर्वात मोठा पुरस्कार.आता पुरस्कार म्हटले तर कौतुका […]

माणगाव परिषदेचे ऐतिहासिक महत्त्व

March 22, 2021 मानसी एन. 2

मानसी एन. २०,२१ मार्च १९२०, माणगाव, संस्थान:कागल (सध्या हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यात आहे.) “तुम्हाला भिमराव आंबेडकरांच्या रुपात तुमचा नेता मिळाला आहे!” _ राजर्षी शाहू महाराज २० मार्च१९२० रोजी माणगाव येथे झालेल्या परिषदेत आधुनिक महाराष्ट्राच्या समाजक्रांतीचे दोन जनक, क्रांतिबा जोतिबा फुल्यांचे वारसदार राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र आले […]