आपली क्रांती आपण क्लेम केली पाहिजे

सागर अ. कांबळे दलित बहुजन समाजाची दु:स्थिती ब्राह्मणी, सरंजामी व्यवस्थेतून निर्माण झालेली आहे. आपल्या स्थितीकडे बघण्याची दृष्टीसुद्धा बऱ्याचवेळा याच व्यवस्थेतून निर्माण होते. आणि एवढ्यावरच ही गोष्ट थांबत नाही. आपल्या प्रतिकाराची पद्धत, भाषा, प्रतीकाराशी जोडलेल्या संकल्पना यांनासुद्धा ब्राह्मणी सत्तेशी जोडलेली सांस्कृतिक व्यवस्था नियंत्रित करायला लागते. तिचं नियंत्रण वाढतं आणि आपण भोवऱ्यात […]

आशयाचा श्रम : अण्णाभाऊ साठे मराठी कथा स्पर्धा – भूमिका

सागर अ. कांबळे कथा-गोष्ट सगळ्यांकडे असते. लोककथा, संस्कृती म्हणून हे खरं आहे, पण हे तितकंच रोजच्या जगण्याच्या अनुभवाशी संबंधित आहे. जीवनाची ओळख ही व्यक्तिगत अनुभवातूनच होत असते. या सर्वंकष अर्थाने गोष्ट- कहाणी सर्वांपाशी असतेच. आशयाचा श्रम हा कथासंग्रह प्रकाशित करण्याच्या आणि कथा स्पर्धा नियोजनाच्या मागेही एक विशिष्ट भूमिका आहे. मराठी […]

कलमवाली बाई

सागर अ. कांबळे कलमवाली बाई म्हणाली‘या शोषितांना बोलता येत नाही’आणि तिने कलम करायला सुरुवात केली ‘बाईच असते बाईची सखी’हे पालुपद घेऊन ती मोठी फेमस होत राह्यलीशोषितात फूट पाडायला आणि कलम बाजार मांडायलातिने चांगलाच डाव मांडला एकदा कलमवाली बाई भर रस्त्यात‘वेश्या व्यवसाय गरजेचा आहे’ म्हणालीएक फॉरेनवरून आलेली कलमवाली बाई म्हणाली‘वेश्या व्यवसाय […]

‘नान यार’ चा प्रश्न सोडवला जात नाही तोवर ‘कोहम’ चा प्रवास फिजूल आहे

सागर अ. कांबळे ‘नान यार’ आणि ‘कोहम’ मधला संघर्ष तितकाच जुना आहे. आपल्याकडे आता सगळे काही आहे आणि जीवनाला काहीएक अर्थ द्यावा म्हणून काही गोष्टी करून बघू असे ठरवायची ज्यांना संधी मिळते असा एक वर्ग समाजात आहे. त्याचा कोहमचा प्रवास चालू असतो. कोहम म्हणजे वेदातील प्रश्न : ‘मी कोण?’ दुसरीकडे […]

लैंगिकतेच्या चर्चा : बहुजन समाज आणि ब्राह्मणवर्गाच्या चालबाजी

सागर अ. कांबळे बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांनी ब्राह्मणीजम कसा वेगवेगळे मार्ग अवलंबून आपल्याला चकवा देतो ते समजून घेतलं पाहिजे. आपल्याला गोंधळात टाकणं, रिऍक्शन द्यायला भाग पाडणं हा त्यांचा खेळच आहे. स्त्रियांच्या प्रश्नांवरील चर्चेत असं तंत्र त्यांच्याकडून जास्तच वापरलं जातं. ते क्षेत्र त्यांच्या रणनीतीसाठी सहज सुलभ आहे. “एका गावात गरीब ब्राह्मण..” या […]

माझ्या आयुष्याचा तू अल्फा-ओमेगा आहेस!

सागर अ. कांबळे आपली पहिली भेट आठवत नाहीतू घरातच भेटलास मात्रकळायला लागत असतानातू ‘आमचा’ आहेस हे कळत गेलंमग तू गाण्यांत जयंत्यांत भेटत राहिलास अधूनमधूनआपण एवढे ओळखीचे न्हवतो तेव्हा एके दिवशी अचानक तू राष्ट्रगीतात भेटलासभारत भाग्यविधातातील सूर,तिरंग्याच्या अशोकचक्रात भेटलासबोधिसत्व प्रियदर्शी राजा कपाटंच्या कपाटं, सेक्शन्स भरूनतुला कित्तेक खंडांतून ओसांडून वाहताना पाह्यले मग […]

फक्त EVM बदलून काहीही होणार नाही, निवडणूक प्रक्रिया (FPTP) बदलावी लागेल

सागर अ. कांबळे २०१९ यावर्षी ख्रिस्तोफी जॅफरेलॉट आणि इंडियन, वेस्टर्न अशा अकॅडमिक स्कॉलर्सनी मिळून ‘Majoritarian State (बहुसंख्यांकवादी राज्य)’ असं पुस्तक काढलं. त्यामध्ये हिंदू राष्ट्रवाद आणि त्यामुळे भारत देश कसा बहुसंख्यांकवादी बनत आहे यावर निवडणुकांपासून ते आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आयामांवर विस्तृत चर्चा आहे. वेगवेगळे लेख आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपली […]

तर आम्ही जातीचे नाव घेऊन का न बोलावं?

सागर अ. कांबळे तुम्हाला ताकद आणि सत्ता जर जातीमुळे मिळत असेल तर आम्ही जातीचे नाव घेऊन का न बोलावं? ब्राह्मण असल्यामुळे मिळणारी अकॅडमिक मधली सत्ता तुम्हाला सांस्कृतिक वर्चस्व मिळवून देते. तुम्हाला पाहिजे तशी भेसळ ज्ञानाच्या माहितीच्या साहित्याच्या नावाखाली करून देते. निओलिबरल भांडवलशाहीला जात नाही का ब्राह्मण बनिया आगरवाल गुप्ता पारशी […]

कसला इतिहास? कसले नायक?

सागर अ. कांबळे भारताचा इतिहास, त्यातही आधुनिक भारताचा इतिहास म्हटलं की काय आठवतं? ब्रिटिशांनी भारत कसा काबीज केला… ब्रिटिशांच्या जुलमी राजवटी विरोधात लढा देवून भारताने कसे स्वातंत्र्य मिळवले. लोकस्मृतीमध्ये दोन गोष्टी साठवल्या गेल्या. लोकस्मृतीपेक्षा शिक्षण- सांस्कृतिक धोरणातून राज्याने (सत्ताधारी वर्गाने) लोकांची घडवलेली सार्वजनिक स्मृती असेही म्हणता येईल. त्या दोन गोष्टी […]

रिंगणाबाहेर…

सागर कांबळे त्यांनी विद्यापीठाबाहेर रिंगण आखून घेतलंआणि रिंगणाबाहेर राहणं भाग पाडलं आम्हालाआत येण्यासाठी जो धडका मारेल तो रक्तबंबाळ होईल आम्ही फूटपाथवर गप्पा मारत बसलो चारजणचाराचे चौथ्या दिवशी वीस झालोवीसाचे पन्नास.फूटपाथवर जागा पुरेनाआम्ही रस्त्यावर उतरलो विद्यापीठाभोवती रिंगण आणि रिंगणाभोवती कडक बंदोबस्त असल्यामुळेआम्हाला असं करणं अटळ होतं आमच्यामुळे ट्रॅफिक वाढत असल्याच्या चर्चारंगत […]