सूर्याचे सांगाती : बाबूराव बागुल यांच्या असंग्रहित कथांचा संग्रह

सिद्धांत बारसकर विख्यात साहित्यिक बाबूराव बागुल यांच्या असंग्रहित कथांचा संग्रह नुकताच लोकवाङ्मय गृह तर्फे प्रकाशित झाला आहे. या कथासंग्रहामध्ये आठ कथांचा समावेश आहे. याचे संपादन लेखक समिक्षक जी. के. ऐनापुरे यांनी केल आहे. या कथासंग्रहाला एकुण ८५ पानांची दीर्घ प्रस्तावना लिहून बागुलांच्या साहित्याची उकल केली आहे. बाबूराव बागुल यांच्या कथांना […]

जात, वर्ग, आणि जेंडर यांचा घातलेला गोंधळ

गौरव सोमवंशी जात, वर्ग, आणि जेंडर, आणि मागील 3 दशकात माजलेला (मुद्दामून माजवला गेलेला) गोंधळ. . ‘नॉलेज प्रोडक्शन’ हे भारतात विद्यापीठ-केंद्रीय राहिलं आहे, आणि विद्यापीठ हे ब्राह्मण-सवर्ण केंद्रीय, म्हणून अधून-मधून जे काही तेथील राजकरणाला खरंच धक्के देऊ शकेल अश्या गोष्टीला गिळून वेड-वाकडं करून त्याचं “सीलॅबसिकरण” करून पुढे सरकत आहे. जर […]

गाडगेबाबांच्या “देव पाहिला का देव?” चा दाभोलकरी विपर्यास

आकाश अनित्य दाभोलकर श्रद्धा-अंधश्रद्धा या आपल्या पुस्तकात घटना सांगतात की कस त्यांनी भूत लागलेल्या एका व्यक्तीच भूत घालवल… ते सांगतात की पगार जवळ आला की त्या व्यक्तीला भूत लागायच चौकशी अंती कळालं की तो व्यक्ती कर्जात पुरता डुबला होता आणि नेमकं पगाराच्या दिवशी कर्ज देणारे घरी व्याज-मुद्दल घेण्यासाठी जमलेले असायचे…त्या […]

आधुनिक मराठी साहित्याचे जनक – महात्मा फुले

नानासाहेब गव्हाणे महाराष्ट्राने आजवर अनेक महापुरुषांना जन्म दिला आहे. पर्वतप्राय उंचीच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कर्तृत्त्वाची कितीतरी माणसे इथे होऊन गेली. एकोणिसाव्या शतकात म.फुले, लोकहितवादी, न्या.रानडे, विष्णुबुवा ब्रह्मचारी, लो. टिळक, आगरकर इ. समाजसुधारक आणि समाजचिंतक होऊन गेले. या सर्वात म. फुले यांना अग्रक्रम द्यावा लागतो. याचे कारण असे की, त्यांनी नुसते प्रबोधनाचे, […]

बहुजन कलेक्टीव्स विश्वास व कृतज्ञतेशिवाय टिकू शकत नाहीत

डॉ.तनोज मेश्राम (बहुजन कलेक्टीव्सचा अर्थ बहुजन समाजातील कुठलेही सामूहिक संस्थात्मक/संघटनात्मक प्रयत्न) मला अजूनही आठवत की मी स्वतःला व इतरांना माझ्या कॉलेजच्या दिवसांमधील सर्वांनी मिळून चहा बनविण्याचे कलेक्टीव्सचे(अर्थात या चहामध्ये दूध आणि साखर असायचे कारण असाच चहा भारतात बहुदा प्राशन केला जातो) साधे सोपे उदाहरण देत असे, हे उदाहरण देण्यामागचा उद्देश […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि सद्यस्थिती

प्रा.नानासाहेब गव्हाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रामुख्याने ओळख आहे,ती भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून! जगात आजही भारताची राज्यघटना एक आदर्श राज्यघटना म्हणून समजली जाते. असे जरी असले तरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू होते. धर्मशास्त्र, अर्थशास्त्राचे अभ्यासक, कामगार नेते, राजकीय पक्षाचे संस्थापक,द्रष्टे विचारवंत, विविध सामाजिक चळवळींचे जनक याबरोबरच त्यांनी […]

जात कुठल्या चित्रपटात नसते?

स्वप्नील गंगावणे निट सरळ सरळ विचार केला की समजतं सुरज बर्जातिया पासून तर थेट आजतवर करण जोहर पर्यंत सगळेच जातीला धरून चित्रपट बनवतात.त्यात मग महाराष्ट्राटियन भाग पकडा किंवा दिल्ली कलकत्ता बिहार कोणताही भाग पकडा त्यात दिसून येतं फक्त ब्राम्हणिस्म, पठाणीस्म, जाटहूड वर्ण व्यवस्थेनुसार सगळ्याच वरच्या जाती.कोणत्याही कथेची सुरुवात जेव्हा होते […]

जयंती: सामाजिक विचार आणि स्वायत्ततेचा उत्सव

December 4, 2021 जे एस विनय 0

जे एस विनय जयंती: सामाजिक विचार आणि स्वायत्ततेचा उत्सव नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट “जयंती” मराठी वर्तुळात खळबळ माजवत आहे.  माझ्या समजुतीच्या आधारे, मी काही मुद्दे (प्राधान्य क्रमाने नाही) प्रेक्षक म्हणून शेअर करण्याचा प्रयत्न करेन. मी स्वतः विदर्भाचा असल्याने व पत्रे आणि कथा विदर्भाचे असल्याने कदाचित मला मांडणी बऱ्यापैकी करता […]