लोकशाही जुमलेबाजीवर चालणार नाही,आंदोलन हा लोकशाहीचा पाया

विकास परसराम मेश्राम भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे, हे वास्तव आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटू शकतो. वास्तविकता अशी आहे की आमची लोकशाही केवळ सर्वात मोठी नाही, तर जगातील सर्वात जुनी लोकशाही आहे. लिच्छवी प्रजासत्ताकची स्थापना आजच्या बिहार भूमीवर अडीच हजार वर्षांपूर्वी झाली. त्या प्रजासत्ताकच्या गणराज्यच्या सर्वसाधारण […]

आंबेडकरी चळवळीचा महाकवी वामनदादा कर्डक

विकास परसराम मेश्राम वामनदादा कर्डक आंबेकरी गीताचे महामेरू ,गहण तत्वज्ञान साध्या शब्दात सांगणारे, अवघे जीवन समाजासाठी वाहीलेले वामनदादा कर्डक… आंबेडकरी विचार जनमानसात रुजविणारे अनेक आंबेडकरी गीतकार होऊन गेले. बाबासाहेबांना आपला ऊर्जास्त्रोत मानून पायाला भिंगरी बांधून खेड्यापाड्यापर्यंत बाबासाहेबांचा विचार पोहचविणारे अनेक असंख्य ज्ञात व अज्ञात कलावंतांचे कार्य मोठे आहे. बाबासाहेबांच्या मानवमुक्तीच्या […]

भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि आजचा प्रजासत्ताक दिन

विकास मेश्राम भारत १५ ऑगस्ट १९४७ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि २६जानेवारी १९५० आपली राज्यघटना अंमलात आली. म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाला.याच राज्यघटनेनुसार आजही आपलं सरकार, आपली राज्यव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभार चालतो.भारतात अनेक जाती आणि धर्माचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे, वर्गाचे लोक एकत्र राहतात. जगातील सर्वोत्तम संविधान आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे […]

भीमा कोरेगाव ही आत्मसन्मानाची लढाई

विकास मेश्राम कोरेगाव भिमाची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी इंग्रज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस […]

हवामान बदल व कृषी

विकास मेश्राम संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक जल विकास अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की हवामान बदलामुळे पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होईल आणि यामुळे जागतिक अन्न उत्पादन क्षमतेचे मूलभूत स्वरूप बदलू शकते.  अशाप्रकारे, आगामी काळात हवामानातील अगदी लहान बदलदेखील अन्न असुरक्षिततेच्या प्रमाण व वितरण प्रणाली वर प्रतिकूल परिणाम  होवू शकतो व अन्नधान्याच्या […]

भारतीय कृषी व महिलांची भूमिका

विकास मेश्राम आज आपल्या देशाच्या एकूण लोकसंखेच्या प्रमाणात निम्मी लोकसंख्या महिलांची असून सुद्धा त्या आपल्या मुलभूत अधिकारांपासून वंचित आहेत, विशेष करून ग्रामीण भागात आपल्याला तसे चित्र दिसून येते. पुरुषांच्या प्रत्येक क्षेत्रात महिला उत्तुंग भरारी घेत आहेत मग ते कोणतेही क्षेत्र असो, स्रियांचे कर्तुत्व वाखाणण्याजोगे आहे. परंतु ‘कृषी’ हे असे क्षेत्र […]