या वेळेस सुद्धा जयंती घरीच साजरी करुया

ॲड मिलिंद बी गायकवाड सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर कुणाच्याही कुठल्याही चिथावणीस बळी न पडता आंबेडकरी समाजाने याही वर्षी बाबासाहेबांची जयंती घरीच राहून साधेपणाने साजरी करावी या साठी आवाहन. मागच्या वर्षी आंबेडकर जयंती घरातून साजरी करुंन आंबेडकरी समाजाने सर्वांना एक मोठा आदर्श दिलाय.. राष्ट्र सर्व प्रथम ही भूमिका आंबेडकरी समाज नेहमीच घेत […]

आंबेडकर युग…

विकास यमुना रंगनाथ ओव्हाळ हे आम्ही आहोत, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक भूमिका घेऊन वाटचाल करणारी आजची आंबेडकरी पिढी.. आमच्यातील काही जण सामाजिक प्रश्नांवर भर देऊन सर्वांच्या हितांचे मुद्दे उपस्थित करून एकूण देशाची सामाजिक वाटचाल कशी असावी त्याविषयी मार्गदर्शन करत आहेत. तर काही जण लोककलेच्या माध्यमातून लोक्कांपर्यंत पोहचून सांस्कृतिक वारसा जतन करत […]

बाबासाहेबांच्या मते स्वतंत्र आणि सार्वभौम भारताचे उद्दिष्ट काय असले पाहिजे?

पवनकुमार शिंदे What Congress And Gandhi Have Done To the Untouchables? या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांना हाकलून लावल्यावर, स्वतंत्र आणि सार्वभौम भारतात त्रैवर्णिक शासक वर्ग काय करणार ? हा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर असे मिळाले की, “What will the governing class do when India becomes a sovereign and independent […]

आंबेडकरी गीतकार असण्याच भान म्हणजे काय?

March 23, 2021 अमोल कदम 0

अमोल कदम बाबासाहेब हा एकच शब्द पूर्ण आयुष्याचे काव्य लिहिण्यासाठी सक्षम आहे.मग जर खुद्द बाबासाहेबच गाण्याविषयी किंव्हा गाणी लिहिणाऱ्या-गाणाऱ्या विषयी काही बोलत असतील तर..? “माझ्या दहा भाषणा बरोबर माझ्या शाहिराचे एक गाणे आहे “, आंबेडकरी चळवळ गाणाऱ्या,लिहिणाऱ्या प्रत्येक कलाकारांना बाबासाहेबानी दिलेला हा जगातील सर्वात मोठा पुरस्कार.आता पुरस्कार म्हटले तर कौतुका […]

माणगाव परिषदेचे ऐतिहासिक महत्त्व

March 22, 2021 मानसी एन. 2

मानसी एन. २०,२१ मार्च १९२०, माणगाव, संस्थान:कागल (सध्या हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यात आहे.) “तुम्हाला भिमराव आंबेडकरांच्या रुपात तुमचा नेता मिळाला आहे!” _ राजर्षी शाहू महाराज २० मार्च१९२० रोजी माणगाव येथे झालेल्या परिषदेत आधुनिक महाराष्ट्राच्या समाजक्रांतीचे दोन जनक, क्रांतिबा जोतिबा फुल्यांचे वारसदार राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र आले […]

बोर्डाच्या परीक्षेत प्रशासकीय निर्णयाचा गलथानपणा

भारती राजेश महाराष्ट्रातील शालेय शिक्षण मंत्र्यांनी निर्णय दिला की शैक्षणिक सत्र २०२०-२१ च्या इयत्ता १०वी व १२वी बोर्डाच्या परीक्षा त्याच शाळा, कॉलेज मध्ये होणार. आता माझ्या शाळेची परिस्थिती जी आहे तशीच परिस्थिती किंबहुना ठाणे मुंबई मधील अनेक इयत्ता १ ली ते १०वी च्या शाळेची तशीच परिस्थिती आढळेल.माझ्या शाळेच्या चारही बाजूने […]

महाडचा संगर केवळ पाण्यासाठी नव्हे तर मूलभूत मानवी हक्कांचा संगर

सुरेखा पैठणे कित्येक शतके उलटली तरी ह्या पवित्र भारतभूमीवर अस्पृश्य आणि स्त्रिया यांची गणती माणसात होत नव्हती. किडा मुंगीला साखर घालणारा हा धर्म, पशु पक्ष्यानं दाणे घालणारा हा धर्म, पाण्यावर जातीची अन धर्माची वेटोळे घालून बसला होता. ‘पाणी वाढ वो माय’ म्हणत अस्पृश्य म्हणवल्या जाणाऱ्या अठरापगड जातीतील (केवळ महार नव्हे) […]

ब्राह्मण-सवर्णांचे दोन गट:’प्रतिगामी लांडगे’ आणि ‘पुरोगामी कोल्हे’

आनंद  क्षीरसागर अमेरिकेतील कृष्ण वर्णीय नागरिकांचे महान नेते ‘माल्कम एक्स’ म्हणतात- ” गोरा वर्णद्वेषी माणूस आणि गोरा पुरोगामी, लिबरल माणूस हे ‘लांडगा’ आणि ‘कोल्ह्यासारखीच’ असतात.  गोरा वर्णद्वेषी माणूस  आपली गुंडगिरी , दंडेली आणि दहशत वापरून काळ्या माणसावर थेट जुलूम करतो. तर गोरा पुरोगामी लिबरल माणूस कोल्ह्याप्रमाणे धूर्त आणि लबाडपणे काळ्या […]

हा देश नसून ब्राह्मण सवर्णांचं साम्राज्य आहे

गुणवंत सरपाते आपली आज्जी, टोनी मॉरिसनचं एक वाक्य आहे की,’फ्रीडम इज वन थिंग अँड क्लेमिंग द ओनरशिप ऑफ दॅट फ्रीडम इज अनादर.’ ओनेरशिप ऑफ फ्रीडम. स्वातंत्र्याची मालकी. कारण ती नसेल तर मग तुम्ही गुलामचं. मग, तुम्ही कितीही मुक्ती आणी चळवळींचे गोडवे गायलेत तरी जगातली कोणतीचं ताकद, कोणतीच विचारधारा तुम्हाला मुक्त […]

बुध्दलेणी आणि धम्मामध्ये स्त्रियांचे स्थान

लक्ष्मण कांबळे बुध्द लेण्यांमध्ये, शिलालेखांमध्ये, शिल्पपटांमध्ये स्त्रीला किती महत्वाचे स्थान होते हे जेव्हा आपण बघतो तेव्हा दोन हजार वर्षापूर्वी असलेल्या समृध्द समाजजीवनाचे चित्र नजरेसमोर येत. स्त्रिया समाजामध्ये कीती महत्वाच्या भूमिकेत होत्या किंवा स्त्रिया तत्कालीन समाजाच्या अविभाज्य भाग होत्या हे समजून येइल. परंतु बुध्दोत्तर कालखंडानंतर ती आतापर्यंत स्त्रियांची होणारी अवहेलना त्याच […]