No Image

राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत परिवर्तन होणे आवश्यक !

January 25, 2021 Editorial Team 0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावरआहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्यास्वरूपावर अवलंबून नसतो. […]

जिजा म्हणजे बहुजन समाजाचे आंबेडकरवादी ऊर्जा केंद्र

January 23, 2021 के. राम भाऊ 0

के. राम भाऊ बहुजन समाजात बुध्द, शिवाजीराजे, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णा भाऊ साठे आदी महानायकांच्या चळवळीमुळे आणि भारतातील बहुजनवादी आंबेडकरी चळवळीमुळे अनेक नेते घडले आणि समाजाप्रती आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करुन आंबेडकरी चळवळ व विचारधारा शेवटच्या घटकापर्यत पोहचवण्यासाठी जिवाची प्राण आहुती दिली. महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीत बौध्द(पूर्वीचे महार) व मातंग समाजात […]

बाबासाहेबांच्या कल्पनेतील सामाजिक लोकशाहीच्या उभारणी करिता बहुजनांची जबाबदारी

आकाश अनित्य स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची दहा वर्ष झाल्यानंतर बाबसाहेबाना ज्या गोष्टीची भीती होती किंवा त्यांनी जी भीती व्यक्त केली होती ती म्हणजे “नेहमी करिता सर्वकाळ एकाच पक्षाचे म्हणजे एकपक्षीय कारभार नको कारण एकपक्षीय कारभार म्हणजे निव्वळ हुकुमशाहीच” भारतीय लोक ही व्यक्तिपूजक आहेत आणि व्यक्तिपूजेचा त्यांनी नेहमी विरोधच केला… काँग्रेसच्या त्याकाळातील कारभाराने […]

वाघिणीचे दूध आणि कुलकर्णी

स्वप्नील गायकवाड शिक्षण का घ्यावं आणि त्याचा तुम्हाला फायदा काय? ही मात्र खूप वेगवेगळ्या उत्तराची प्रश्न आहे . माझ्यासाठी मूलभूत जगण आणि  सन्मानासाठी पेटून उठणं हा प्रवास म्हणजे शिक्षण आहे. माझ्या या प्रवासात बरंच काही घडलं आणि अजून काही बरंच add होईल पण तूर्तास एक गोष्टी इथं लिहावी वाटली. वर […]

बहुजन समाजात भांडण लावणारा ब्राह्मण आतंकवादी मिलिंद एकबोटे

January 20, 2021 के. राम भाऊ 0

के. राम भाऊ भारतात आरएसएस ही संघटना ब्राम्हणांच वर्चस्व कायम राहव म्हणुन ब्राम्हणांनी तिला जन्मला घातल. “हिंदुत्वा”च्या नावाखाली ब्राम्हणत्व सुरक्षित राहव म्हणुन हा आंतकवादी म्हणुन केला गेलेला प्रयत्न आहे.या संघामार्फत अनेक ब्राम्हणी आंतकवादी “हिंदुत्वा” च्या पोटी जन्मास घालुन भारतात भयंकर ब्राम्हणी आंतकवादी दहशत निर्माण करण्याच काम १९२५ पासुन आजपर्यत बहुजन […]

बाबासाहेबांचा हा पुतळा म्हणजे आपली मातृभूमी, हाच समग्र शोषण मुक्तीचा डिस्कोर्स

गुणवंत सरपाते वस्तीत घरापुढचं पुतळा. दरोंटा ओलांडला का बा भीम खंबीर उभा. सगळं बालपण तिथंच घुटमळत. पहिले बोबडे बोल तिथेच बोलले. म्हातारी कडेवर घेऊन जवा खेळवत राहायची तेंव्हा पण ‘जे भीम’ म्हणत हात जोडायला शिकलो. वरच्या वस्तीतलं कुणी सरकारी नौकरी लागला का समदी माणसं तिथं जमायची. पुतळ्यापशीचं. ब्राह्मण्यला कचाकच तुडवून […]

कम्युनिस्टस(Communists) बाबासाहेब आंबेडकरांची आणि आंबेडकरवाद्यांची जाहीर माफी कधी मागणार आहेत?

पवनकुमार शिंदे कम्युनिस्टस बाबासाहेब आंबेडकरांची आणि आंबेडकरवाद्यांची जाहीर माफी कधी मागणार आहेत ? 1948 ला दुसऱ्या राष्ट्रीय सभेत कम्युनिस्टांनि, ‘Political Thesis’ प्रकाशित केला होता. ही थेसिस प्रकाशित करण्याची या टोळीची पूर्व परंपरा आहे. तो एक प्रकारचा ठरावच असतो. आणि सर्वानुमते पारित होतो. सदर पॉलिटिकल थेसिस मध्ये कम्युनिस्टांनी लिहिलं होतं की, […]

रोहित वेमुलाच्या शहीद दिनी आंबेडकरी तरुणांनी नेतृत्वाचा निर्धार करणे गरजेचं

ॲड विशाल शाम वाघमारे डॉ. रोहित वेमुला शहादत दिन १७ जानेवारी संस्थात्मक हत्या होऊनही न्यायाला मुकलेल्या डॉ. रोहित वेमुला यांना शहादत दिनी विनम्र अभिवादन. आम्हीच तुझे मारेकरी आहोत होय आम्हीच. आम्हीच संविधान लागू होऊन 7 दशके झाली तरी संवैधानिक व्यवस्थेची अंमलबजावणी करू शकलो नाही. इथला जातीवाद, बामनवाद, विषमतावाद, सनातनवाद इथल्या […]

रोहित वेमुला प्रकरण आणि दलित संकल्पनेच बाजारीकरण (commodification)

गौरव सोमवंशी मला जमायचे नाही, रोहित. एका तेजाचा प्रकाशण्यापूर्वीच झालेला अंत मी लपवणार नाही तुला शहिद घोषित करून एका लाजिरवाण्या देशाची दुःखद बाजू नाही लपवणारतुझ्या दुःखाचा जयजयघोष करूनतुला पाहून मला अजून काही वाटते तर ती आहे भीती,की तुझ्यासारखा कोणी जर हा मार्ग पत्करायला भागपाडला जावू शकतो,तर मग आम्हा इतरांनी काय […]

हाथरस घटनेचे क्रौर्य आणि जातीव्यवस्थेचे कलाकृतीतून केलेलं विच्छेदन

डॉ सुनील अभिमान अवचार एक संवेदनशील कवी-चित्रकार आणि माणूस म्हणून गांधीजींच्या तीन माकडांसारखा बहिरा, मूका आणि डोळे मिटलेला मी कसा असू शकतो? मी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चष्म्यातून सातत्याने माझा भवताल न्याहळत असतो, त्याला प्रतिक्रिया देत असतो.मग्रूर आणि अन्यायीव्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे माध्यम म्हणून माझ्या चित्रांचा उपयोग करीत असतो. शतका मागून शतके आणि […]