इतिहासाचे मिथकिकरण: आनंद तेलतुंबडे यांच्या भीमा-कोरेगांव संदर्भातील संक्षेपीकरणाचा समाचार

गौरव सोमवंशी मी जास्त शब्दछल न करता किंवा शाब्दिक अवडंबर न माजवता सरळ मुद्द्यांवर बोलणं पसंत करेल. जेणे करून आपला वेळेचा अपव्यय होणार नाही. लेखकाचे लेखातील उतारेे उधृृृत करून ते मुद्दे खोडून काढत असताना मी त्यांचा संदर्भ हरवला जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेईल. (१) आनंद तेलतुंबडे: ” जेव्हा बाबासाहेब […]

Online शिक्षणप्रणाली कितपत योग्य?

भारती राजेश माझा विद्यार्थी — मॅडम मला बोर्डाच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे मी — अच्छा, फोटो ,आधारकार्ड ,फॉर्म फी आणली आहेस का. विद्यार्थी — नाही मॅडम,मला काहीच सूचना माहिती नाही,आणि मी अजून फोटो पण काढला नाही. मी–का रे, मी तर 10 वी च्या व्हाट्सअप्प ग्रुप वर फॉर्म भरण्याबाबत सर्व सूचना […]

ते भीमा-कोरेगाव का नाकारतात?

गौरव सोमवंशी ते भीमा-कोरेगाव का नाकारतात? नक्की काय मिळणार आहे त्यावर खोटं बोलून? बरंच काही. यासाठी आपण एकदा अमेरिकेकडे कडे वळूया. अमेरिकेचं उदाहरण देतांना सुद्धा कमीतकमी दोन पद्धतीने ते सांगता येईल, एक तर ‘नेटिव्ह अमेरिकन’ (रेड इंडियन) यांच्या इतिहासावरून, किंवा ब्लॅक्सच्या. आज फक्त नेटिव्ह अमेरिकन (रेड इंडियन) यांच्यावर लिहितोय. 8 […]

हवामान बदल व कृषी

विकास मेश्राम संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक जल विकास अहवालात असा इशारा देण्यात आला आहे की हवामान बदलामुळे पाण्याच्या उपलब्धतेवर परिणाम होईल आणि यामुळे जागतिक अन्न उत्पादन क्षमतेचे मूलभूत स्वरूप बदलू शकते.  अशाप्रकारे, आगामी काळात हवामानातील अगदी लहान बदलदेखील अन्न असुरक्षिततेच्या प्रमाण व वितरण प्रणाली वर प्रतिकूल परिणाम  होवू शकतो व अन्नधान्याच्या […]

भीमा कोरेगाव चित्रपटाचा वाद निर्माता – लेखकाने सामंजस्याने सोडवावा

राहुल पगारे भीमा कोरेगाव हे वैभव, शौर्य आणि अद्वितीय धैर्याचे प्रतीक आहे जे आपल्या पूर्वजांनी आपल बलिदान देऊन आम्हाला दिले आहे. १८१८ मध्ये आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य इतर कोणत्याही प्रकारच्या स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे. या स्वातंत्र्याने क्रांतिकारक महात्मा फुले, महान शूर शाहू महाराज आणि राष्ट्र निर्माण करणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना […]

बुद्ध आणि अनुभूती

December 26, 2020 Editorial Team 0

महेंद्र शेगांवकर बुध्द काळात पदार्थाची अंतिम अवस्था अणू आहे असेच समजत असत. लोकायत चार्वाक, सांख्य, न्यायवैशेषिक हेच मांडत असत. पण तो विषय तथागतांचा नव्हताच…..तर त्यांचा विषय मानवी दुखः हाच होता. तेव्हाचा अणू म्हणजे आजचा अणू असू शकत नाही… कारण अणूचे आकारमान साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही …आपल्या मानवी डोळ्यांना ४५०० […]

मनुस्मृती दहनदिन आणि ब्राह्मणवादाचा परामर्श

राहुल पगारे मनुस्मृती खऱ्या अर्थाने मनामनातुन जाळायचं असेल तर ब्राह्मणवाद्याचं psychological nature समजुन घेतलं पाहिजे. ब्राह्मण सोबत फिरतो, आपल्या ताटात जेवतो वैगरे सारख्या गोष्टींनी समता सिद्ध होत नाही. तर हा Individual चांगला ब्राह्मण जेव्हा ब्राह्मण समूहात सामिल होतो तेव्हा तो काय समतावादी भुमिका घेतो ? हे बघणं महत्त्वाचं. ब्राह्मण individually […]

आजच्या मनुस्मृती दहन दिवसाच्या निमित्ताने…

अपेक्षा पवार कोणत्याही वंचित समाजाला शब्द व भाषा देणारा महापुरुष लाभावा लागतो त्याशिवाय त्या समाजाची मानसिकता बदलत नाही आणि त्याला दिशाही प्राप्त होत नाही…डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे युग निर्माणकर्ते आहेत काळाला वाकवून त्यांनी नवा इतिहास निर्माण केलाय. पुरुषांबरोबर स्त्री चे उत्थान कसे करता येईल ह्याचा ध्यास आंबेडकरांच्या कार्यात दिसुन येतो.. […]

No Image

मनुस्मृती दहन दिन चिरायू होवो!

December 25, 2020 Editorial Team 0

काळ्या मनुचा इमला मी पाडीलात्यातच मनुचा मुडदा मी गाडला,मुडदा मनुचा मीच पाडला रनीगं बाई मी भीमाची-भीमाची लेखनी ~~~वामन दादा कर्डकरेखाटन: अनिकेत

संविधान दिनी चंद्रपुरात ओबीसी जनगणनेच्या मागणीचा भव्य मोर्चा

ऍड शंकरराव सागोरे भारतीय राजकारणातील बहुसंख्य समुदायाची मानसिक मुक्तता होण्यासाठी वैज्ञानिक विचार स्वीकारले पाहिजेत.भारतात बहुसंख्य समुदाय हा मागासवर्गीय म्हणजे वर्णव्यवस्थेतील शूद्र समाज ज्याचा नेहमी उल्लेख 85% असा अलीकडच्या काळात होत असतो. हा 85% समूदाय शूद्र असूनही एकदूसऱ्याच्या जातिला मात्र शूद्र भेदभाव ( discriminate ) करीत असतो कारण त्याच संस्कृतित हा […]