‘नान यार’ चा प्रश्न सोडवला जात नाही तोवर ‘कोहम’ चा प्रवास फिजूल आहे

सागर अ. कांबळे ‘नान यार’ आणि ‘कोहम’ मधला संघर्ष तितकाच जुना आहे. आपल्याकडे आता सगळे काही आहे आणि जीवनाला काहीएक अर्थ द्यावा म्हणून काही गोष्टी करून बघू असे ठरवायची ज्यांना संधी मिळते असा एक वर्ग समाजात आहे. त्याचा कोहमचा प्रवास चालू असतो. कोहम म्हणजे वेदातील प्रश्न : ‘मी कोण?’ दुसरीकडे […]

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रतिक्रांतीचा मार्गदर्शक ब्राह्मणीकल अंतःप्रवाह

डॉ.भूषण अमोल दरकासे “कारण वेद असत्य, स्व-विरोधाभास आणि पुनरुक्ती या तीन दोषांनी कलंकित आहे.”-चार्वाक [१]आयआयटी खरगपूरने प्रकाशित केलेली २०२२ ची दिनदर्शिका (पंचांग) ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ या विषयासह त्याच्या पहिल्या पानावर पहिल्या ओळीत- ‘वेदांच्या रहस्याची ओळख’ असे स्पष्टपणे निर्देशित करत आहे. त्यात तीन ठळक मुद्दे आहेत: ‘वेदांच्या रहस्याची ओळख’, सिंधू संस्कृतीचे […]

रोहित वेमुलाचा ब्राह्मणवादाशी संघर्ष स्फूर्तीदायक!

प्रतिक्षा भवरे आज तब्बल सहा वर्षे होत आली रोहित ला जाऊन. इथल्या लिबरल पुरोगामी मेनस्ट्रीम मीडिया पासून तर पार सोशल मीडिया पर्यन्त रोहित ने नैराश्यातून आत्महत्या केलेलं दाखवलंय. पण त्या आत्महत्या मागच्या कारणाला उच्चवर्णीय सवर्णांनी लोकांपुढे येऊ दिलं नाही. खरंतर तो एक इन्स्टिटय़ूशनल मर्डर होता. युनिव्हर्सिटी टॉपर रोहितची स्कॉलरशिप थांबवली […]

निवारा आणि जात : शहरातील ‘गावकुस’

ॲड.(डॉ) मनिषा रणपिसे अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत असं शाळेत शिकवलं होत.पण माणसातल्या जातीभेदाच्या भिंती आणखी भक्कम करण्यासाठी, सहज एखाद्याची जात समजण्यासाठी, त्या त्या ठराविक जातीच्या वस्त्यानुसार रस्ते, पाणी, इतर सुविधा न देणे,जातीनुसार कुणी काय खावं, कपडे कोणते,कसे घालावेत, घर कुठे बांधावी,एकूणच जातीनुसार वस्त्याची आखणी वर्षानुवर्षे केली […]

सावित्रीबाई फुले : उद्यमशील समाज शिक्षिका

नानासाहेब गव्हाणे ✒️ सावित्रीबाई फुले : उद्यमशील समाज शिक्षिका या पत्रांतून त्यांच्या अंगी असलेल्या विविध गुणांचं दर्शन होतं. कधी त्या सामाजिक सुधारणेसाठी ठाम भूमिका घेतात, तर कधी वास्तवाची दाहकता दाखवतात.या त्यांच्या पत्रांतून उद्यमशीलतेचा प्रत्यय येतो.त्या किती अविरत कार्यरत होत्या.आणि त्यांच्या कार्यशीलतेत किती तळमळ होती.हे आपल्याला सहज लक्षात आल्याशिवाय राहत नाही.त्यांच्या […]

सावित्रीमाईस अभिवादन!

मिनल शेंडे ३ जाने.१८३१ ला भारत भूमी वर सावित्रीबाईचा जन्म झाला .१९व्या शतकात स्त्री, शूद्र, अतिशुद्रांना गुलामीची वागणूक दिली जात होती. हे तुलसीदासाच्या ओवी वरून स्पष्ट दिसून येतेढोल गवार पशू शुद्र नारीये सब ताडन के अधिकारी अशा काळात स्त्री व अतिशुद्र यांच्या साठी शिक्षणाचे दार खुले करणे हे किती कठीण […]