राम वन गमन पथ : आदिवासी संस्कृतीवरील घाला!

बोधी रामटेके साक्षरता दर कमी, कुपोषणाचे प्रमाण अधिक, शैक्षणिक व वैद्यकीय पायाभूत सुविधांचा अभाव व अश्या अनेक समस्या असलेल्या एकाद्या गरीब राज्यासाठी प्राधान्यक्रम काय असू शकतो?राज्यात असलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी राज्यात चांगली व विधायक धोरणे अत्यंत लोकशाही पद्धतीने तयार करणे आणि अंमलात आणणे हा एक उद्देश त्या राज्याचा असू शकतो. […]

आदिवासींचं अस्तित्व फक्त शो-पीस/डाटा इतकचं?

प्रकाश रणसिंग “…. बाहेरून आपल्याकडे ‘ शो पीस’ म्हणून पाहणारे लोक आपला वापर शो पीस म्हणूनच करीत आहेत हे लक्षात घ्या. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी आमचे राज्यकर्ते दिल्लीच्या राजरस्त्यावरुन जी धिंड काढतात, तो शोच असतो. ती एका परीने आमची धिंडच असते. त्यातून वैभवशाली दारिद्र्य, नालायकपणाच आम्ही दाखवत असतो. ती नृत्य आणि […]

माहुल : पुनर्वसन की मृत्यूचा सापळा?

सोनल शहाजी सावंत मुंबई मधल्या माहुल गावातल्या म्हाडा वसाहतीं मध्ये मी राहते. जो खर तर ७२ buildings चा SRA प्रोजेक्ट आहे. आणि मुंबई च्या कानाकोपऱ्यातून (झोपडपट्टी) मधून लोकांना पुनर्वसनाच्या नावाखाली या buildings मध्ये लोकांना रहायला घर दिलेली आहेत. १० बाय १२ च्या खोलीत एका कुटुंबात जेवढी लोक आहेत तेवढी सगळी […]

भारतीय शेती आणि शेतमजुरांच्या आत्महत्या

विकास परसराम मेश्राम २०११ च्या जनगणनेनुसार देशात एकूण २६.३ कोटी लोक शेतीमध्ये गुंतले आहेत, त्यापैकी ११.८ कोटी शेतकरी होते आणि १४.५ कोटी शेती मजूर होते. गेल्या १० वर्षात शेतमजुरांचे दर तेच राहिले, जे २००० ते २०१० च्या दरम्यान होते, तर असे गृहीत धरता येते की शेतमजुरांची संख्या १५ कोटींवरून लक्षणीय […]

बोलीभाषेला डिग्नीटी मिळवून देणारा नागराज अण्णा!

निलेश खंडाळे एखाद्या चित्रपटाचा प्रभाव हा समाजमनावर किती होऊ शकतो याबद्दल सर्वाधिक चर्चा झालेलं वर्ष म्हणजे २०१६. अनेक मतप्रवाह यातून समोर आले. ही घुसळण भूतो न भविष्यती अशीच होती. इतकी टोकदार चर्चा इथून पुढे कधी होईल की नाही माहिती नाही. निमित्त होतं सैराट ! त्या दरम्यान एक सतत वापरलं गेलेलं […]

कोकणातील माझ्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या आठवणी…

प्रज्ञा सिध्दार्थ जाधव डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह. राजापूरच्या बऱ्यापैकी लोकांना हे ठिकाण माहीत असेल. नाव वसतिगृह असलं तरी ते जवळपास बारा वर्षांसाठी आमचं घर होतं. बौद्धजन पंचायत समिती, राजापूर तालुक्याच्या सभा इकडेच होत असत. वर्षभर अधून मधून सभा असायच्या तेव्हा मम्मी सर्वांसाठी चहासोबत कधी पोहे तर कधी भजी असे […]

१८५७ च्या तथाकथित स्वातंत्र्याच्या बंडाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मत

पवनकुमार शिंदे सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यास बळकटी मिळण्यासाठी कायदेमंडळात बनलेल्या ‘Law’ च्या सुरक्षा कवचाची आवश्यकता असते असे बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले होते.ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या अंमलात केवळ ६ सामाजिक परिवर्तनाचे कायदे बनले. त्यातही अस्पृश्यतेच्या व जाती व्यवस्थेने विरुद्ध अर्धमुर्धा देखील कायदा बनला नाही. याचे कारण सांगताना बाबासाहेब लिहितात, ” Fear of breach of […]

“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग ५)

गौरव सोमवंशी या भागात आपण काही महत्त्वाच्या लिखाणावर लक्ष देऊन पाहू. लिखाण कोणी केलं आणि लिहिणाऱ्याची सामाजिक भूमिका काय किंवा राजनैतिक दृष्टीकोन कोणता आहे हे या भागात महत्वाचं नाही, कारण आपण पिकेटी पासून ग्रेबर (परस्परविरोधी भूमिका असणारी) मंडळींचे काही निवडक लिखाण बघणार आहोत. प्रत्येक वाक्य हे पहिले इंग्रजीत तसच्या तसं […]