आंबेडकरी गीतांचे स्वरांकित विद्यापीठ प्रतापसिंगदादा बोदडे

June 10, 2022 pradnya 0

महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनामध्ये आंबेडकरी चळवळीचे अग्रस्थान आहे.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरणा घेऊन अतिशय निष्ठेने आणि कुठलाही लवाजमा न घेता जगभर आंबेडकरी चळवळीचे वैचारिक वारस निर्माण झाले आहेत.या सम्यक क्रांतीमध्ये आंबेडकरी गायक गीतकार आणि संगीतकरांचे अमूल्य योगदान आहे.अल्पशिक्षित समाजाची सांस्कृतिक भूक मिटवून त्यांच्या मस्तकात आंबेडकरी विचारधारेचा प्रवाह त्यांनी निर्माण […]

आमनाकडे आमना कॉन्टेन्टनी शिदोरी शे…

अरहत धिवरे नाशिकपासून ६५ किमी. अंतरावर असणाऱ्या सप्तशृंगी गडाचं विशेष महत्व आहे. फक्त महाराष्ट्रातलं अर्ध शक्तिपीठ एवढीच गडाची खासियत नाही. महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या भाषेचा, अहिराणीचा उगम गडावर होतो, असं भालचंद्र नेमाडे एका स्थानिक कार्यक्रमात म्हटले होते. सप्तशृंगी गडापासून तुरळक लोक अहिराणी बोलताना दिसतात. छोट्या झऱ्यासारखी इथे उगम पावलेली अहिराणी संस्कृती, […]

प्रिय बाबासाहेबांस पत्र…

पूजा वसंत ढवळे प्रति, प्रिय बाबासाहेबांस बाबा! मी, पूजा ढवळे, तुमच्या वटवृक्षासम विस्तारलेल्या कुटुंबातील तुमचंच एक लेकरू…तुम्ही गेल्या नंतरच्या पिढीत जन्मास आलेली मी. बाबा! खूप लहानपणी तुमची ओळख करून देण्यात आली होती मला. तुमची एक दुर्मिळ प्रतिमा आहे आमच्या घरात. मी जन्माला यायच्या आधी पप्पा मुंबईला गेले होते, तुमचं पुस्तकांचं […]

हा “फुगीरपणा” सगळ्यांमध्ये यायला हवा!

निलेश खंडाळे धनुष चा , मारी सेलवाराज कृत ” करनन ” बघितला.बघताक्षणी जे सुचलं ते आहे तसं लिहितोय. मी लहानपणी अनेक वेळा महार लय फुगीर असतात असं खाजगीत ऐकत आलोय.इतर आणि स्वतः च्या जातीकडून. फुगीर म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे हे तेव्हा समजत नव्हतं.पण जसं समजायला लागलं तशी माझ्या परीने […]

लोककल्याणकारी राजा शाहू महाराजांची दुष्काळ काळातील भूमिका आणि कार्य

विकास कांबळेे छ. शाहू महाराजांनी २ एप्रिल १८९४ मध्ये कोल्हापूर संस्थानाचा कारभार हातात घेतला तेंव्हा शाहू महाराजांच वय अवघ २२ वर्षे होत. राजा कारभार समजून घेत होता, तोच संस्थानात दुष्काळाच सावट पसरलं. त्याच काळात प्लेगने देशभरात धुमाकूळ घातला सुरवात केली. शाहूंसमोर आधी दुष्काळ आणि नंतर प्लेग अस दुहेरी संकट आ […]

कामगार उद्धारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अतुल मुरलीधर भोसेकर एक खूप मोठा गैरसमज आजही बऱ्याच जणांना आहे आणि तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलित आणि पददलित समाजासाठीच काम केले आहे. मात्र बाबासाहेबांनी शोषित, पीडित कामगारांच्या वेदनेला वाचा फोडली आणि त्यांना न्याय मिळवून दिला हे आजही दुर्लक्षित आहे. बाबासाहेबांचे कम्युनिस्टांविषयी खूप चांगले मत नव्हते. त्यांना वाटे […]

मिलेनिअल्स आणि क्रांतीबा फुले

पवनकुमार शिंदे ● स्पार्टा–300 चित्रपट 300 स्पार्टन सैनिकांनी पर्शियाच्या हजारोंच्या फौजेसोबत कसा चिवट लढा दिला याचे चित्रण करणारा हॉलिवूड चित्रपट 2006 मध्ये फार गाजला. भारतातील युवा वर्गात कल्ट उभे राहिले, एवढा लोकप्रिय हा चित्रपट होता. 137 वर्षांआधी, 1883 ला क्रांतीबा फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ या ग्रंथात शुद्रतिशूद्र व शेतकऱ्यांनी स्पार्टाच्या […]

बुद्ध-भीम सबकॉन्शयस माईंड मध्ये उतरवणारं आमचं विद्यापीठ!

राहुल पगारे काय माहोल होता तो ! आमच्या बौद्धवाड्यात विहार सुद्धा नव्हतं. पंधरा वीस घरापैकी अर्धी घरं पत्राची तर अर्धी घरं पाचोटा टाकलेल्या ओसरीची होती. आणि या वस्तीच्या मधोमध फक्त एका ओट्यावर एक निळा झेंडा रोवलेला. आणि त्या निळ्या झेंड्याखाली अख्खा बौद्ध वाडा एकत्र येऊन बसायचा. थोड्या अंतरावर एक वाढलेलं […]

आंबेडकर युग…

विकास यमुना रंगनाथ ओव्हाळ हे आम्ही आहोत, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक भूमिका घेऊन वाटचाल करणारी आजची आंबेडकरी पिढी.. आमच्यातील काही जण सामाजिक प्रश्नांवर भर देऊन सर्वांच्या हितांचे मुद्दे उपस्थित करून एकूण देशाची सामाजिक वाटचाल कशी असावी त्याविषयी मार्गदर्शन करत आहेत. तर काही जण लोककलेच्या माध्यमातून लोक्कांपर्यंत पोहचून सांस्कृतिक वारसा जतन करत […]

माणगाव परिषदेचे ऐतिहासिक महत्त्व

March 22, 2021 मानसी एन. 2

मानसी एन. २०,२१ मार्च १९२०, माणगाव, संस्थान:कागल (सध्या हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यात आहे.) “तुम्हाला भिमराव आंबेडकरांच्या रुपात तुमचा नेता मिळाला आहे!” _ राजर्षी शाहू महाराज २० मार्च१९२० रोजी माणगाव येथे झालेल्या परिषदेत आधुनिक महाराष्ट्राच्या समाजक्रांतीचे दोन जनक, क्रांतिबा जोतिबा फुल्यांचे वारसदार राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र आले […]