करुणामय प्रियदर्शी सम्राट अशोक

आदिती गांजापुरकर चक्रवर्ती सम्राट अशोक अर्ध्या आशिया खंडावर मगध साम्राज्याचे राज्य प्रस्थापित करत सम्राटांचा सम्राट बनला होता. या जगज्येत्या सम्राटाच्या साम्राज्याचा विस्तार भारतासह पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, अफगाणिस्तान, भूतान, इराण, तुर्की इत्यादी प्रदेशात झालेला होता. या अखंड प्रदेशाला जंबुद्विप म्हणुन संबोधित केले जात असे. सम्राट अशोकाच्या मगध साम्राज्याचा क्षेत्रफळाच्या […]

माता रमाईंचे कर्तृत्व आणि विचारांची प्रासंगिकता

अदिती गांजापूरकर माता रमाई आणि बाबासाहेबांच्या कौटुंबिक जीवनाविषयी वाचन केलं की आपसूकच डोळ्यात करुणाभाव निर्माण होतो आणि रमाईंच्या त्यागाचं, संयमाचं उदाहरण डोळ्यासमोर उभं राहत आयुष्यात खंबीरपणे लढण्याचं बळ आपोआप निर्माण होतं. माता रमाई वयाच्या केवळ नवव्या वर्षी बाबासाहेबांसोबत लग्न करून नांदायला आल्या होत्या त्यावेळी बाबासाहेबांचे वय १७ वर्षे होते. बाबासाहेबांच्या […]

द मिसएडुकेशन

डॉ भूषण अमोल दरकासे मुंबई सेंट्रल या स्टेशनवर थोडा वेळ थांबण्यात आले. स्टेशन च्या वॉलवर गांधीजी च्या जीवनातील महत्वाच्या घटनांचे चित्र द्रष्टीस पडले. दांडी सत्यागृहात मीठ उचलताना चे गांधीजी दिसले. डॉ. आंबेडकरांचे महाड सत्याग्रहात ओंजळीने उचललेले पाणी आठवले. मिठाच मूल्य कितीही असो ते नक्कीच पाण्यापेक्षा अधिक असू शकत नाही. दांडी […]

“स्वातंत्र्याचा कोणताही सोपा मार्ग नाही”. – नेल्सन मंडेला

(भाग दुसरा) पहिला भाग लिहून आज सात महिने उलटली जरा जास्तीच उशीर झाला, मुळात त्यांच्या भाषणाला मराठीत ट्रान्सलेट करने ते ही शब्दशः हे सोपं होतं, पण त्यातला भावना आपल्यापर्यंत कशा पोहोचवता येतील, या प्रयत्नात त्याचे ट्रान्सलेशन लांबवलं, मुळात मला आधी ते समजून घ्यायचं होतं, कारण हे केवळ भाषण नसून पंधराव्या […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता, सद्य परिस्थिती आणि त्याची प्रासंगिकता

आदिती रमेश गांजापूरकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता आणि सद्य परिस्थिती त्याची प्रासंगिकता व्यासंग विद्वत्ता ज्यांच्या बुध्दीप्रकर्षाने जाणवते असे सर्वव्यापी व्यक्तिमत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. अर्थशास्त्र, कायदा, तत्वज्ञान, सामाजिक शास्त्र, धर्म-मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, वित्त आणि न्यायतत्वशास्त्र, संविधान निर्माते इत्यादी क्षेत्रातील निपुण प्राविण्य असलेलं अद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायम अस्पृश्यांचे प्रश्न, […]

जागतिक भूक निर्देशांकात भारताची स्थिती ‘अत्यंत गंभीर’, 121 देशांपैकी 107 व्या क्रमांकावर

विकास परसराम मेश्राम जागतिक स्तरावर विश्वगुरु बनण्याची आकांक्षा बाळगणारा आपला देश सध्या अशा प्रकारे उपासमारीने त्रस्त आहे की 2022 च्या जागतिक भूक निर्देशांक म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्समध्येही आपली स्थिती शेजारील देश पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेशपेक्षा वाईट आहे. 121 देशांच्या रँकिंगबाबत जारी करण्यात आलेल्या या अहवालात भारत 107 व्या स्थानावर […]

साखळीचे स्वातंत्र्य : भाषिक मक्तेदारी मोडीत सामान्यांपर्यंत ज्ञान पोहचवण्याचा प्रयत्न

पूजा वसंत ढवळे ‘ साखळीचे स्वातंत्र्य ‘ गौरव सोमवंशी सरांचं हे पुस्तक अलीकडेच अधाश्यासारख वाचून पूर्ण केलं. मुळात साखळी ही बंधन आणि पारतंत्र्याचं प्रतिक मानली जात असताना पुस्तकाच्या नावातील कोडं ‘ साखळीचे स्वातंत्र्य ‘ याची उकल सुरुवातीलाच सरांनी अगदी सुटसुटीत प्रकारे पुस्तकात केलेली आहे. एखादं पुस्तक वाचनासाठी हाती घेताना वाचक […]

बिल्कीस बानो खटल्यातील दोषींची मुक्तता: समाजाच्या बधीरतेवर प्रश्नचिन्ह

विकास परसराम मेश्राम 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून महिलांच्या अस्मितेचे रक्षण करण्याविषयी उत्कटतेने बोलत असताना पंतप्रधानांच्या गृहराज्य गुजरातमध्ये महिलांच्या सन्मानाशी संबंधित असे काही घडत होते, ज्यामुळे मानवतेला लाज वाटेल . होय, वीस वर्षांपूर्वी, त्या दिवशी माणुसकीला काळीमा फासला गेला होता, जेव्हा एका गर्भवती महिलेवर बारा बदमाशांनी सामूहिक […]

आपली क्रांती आपण क्लेम केली पाहिजे

सागर अ. कांबळे दलित बहुजन समाजाची दु:स्थिती ब्राह्मणी, सरंजामी व्यवस्थेतून निर्माण झालेली आहे. आपल्या स्थितीकडे बघण्याची दृष्टीसुद्धा बऱ्याचवेळा याच व्यवस्थेतून निर्माण होते. आणि एवढ्यावरच ही गोष्ट थांबत नाही. आपल्या प्रतिकाराची पद्धत, भाषा, प्रतीकाराशी जोडलेल्या संकल्पना यांनासुद्धा ब्राह्मणी सत्तेशी जोडलेली सांस्कृतिक व्यवस्था नियंत्रित करायला लागते. तिचं नियंत्रण वाढतं आणि आपण भोवऱ्यात […]

सकस आहाराचा अभाव आणि वाढणारी बेरोजगारी

विकास परसराम मेश्राम संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘द स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड २०२२’ या अहवालानुसार २०२० पर्यंत जगभरात ३०७.४२ कोटी लोक असे होते ज्यांना सकस आहार मिळत नव्हता. म्हणजेच जगातील ४२ टक्के लोकसंख्येला सकस आहार घेता येत नाही. त्याचवेळी, भारतात सकस आहार न घेणाऱ्यांची संख्या 97.33 कोटी […]