महाडचा संगर केवळ पाण्यासाठी नव्हे तर मूलभूत मानवी हक्कांचा संगर

सुरेखा पैठणे कित्येक शतके उलटली तरी ह्या पवित्र भारतभूमीवर अस्पृश्य आणि स्त्रिया यांची गणती माणसात होत नव्हती. किडा मुंगीला साखर घालणारा हा धर्म, पशु पक्ष्यानं दाणे घालणारा हा धर्म, पाण्यावर जातीची अन धर्माची वेटोळे घालून बसला होता. ‘पाणी वाढ वो माय’ म्हणत अस्पृश्य म्हणवल्या जाणाऱ्या अठरापगड जातीतील (केवळ महार नव्हे) […]

बुध्दलेणी आणि धम्मामध्ये स्त्रियांचे स्थान

लक्ष्मण कांबळे बुध्द लेण्यांमध्ये, शिलालेखांमध्ये, शिल्पपटांमध्ये स्त्रीला किती महत्वाचे स्थान होते हे जेव्हा आपण बघतो तेव्हा दोन हजार वर्षापूर्वी असलेल्या समृध्द समाजजीवनाचे चित्र नजरेसमोर येत. स्त्रिया समाजामध्ये कीती महत्वाच्या भूमिकेत होत्या किंवा स्त्रिया तत्कालीन समाजाच्या अविभाज्य भाग होत्या हे समजून येइल. परंतु बुध्दोत्तर कालखंडानंतर ती आतापर्यंत स्त्रियांची होणारी अवहेलना त्याच […]

कोरोना, पुणे प्लेग आणि सावित्रीआई फुले….

पवनकुमार शिंदे सावित्रीआईंची आजच्या स्मृतिदिनी आठवण होणारच, ते स्वाभाविकच, पण त्या केवळ आपले ‘शिक्षण’ यासाठीच नव्हे तर -आम्ही जगावे, आमचे आरोग्य, यासाठी देखील लढल्या हे देखील माहित असणं तितकेच गरजेचं आहे… कोरोना महामारी मधील डॉक्टर वगैरेचा अनुभव पाहता सवित्रीआईंची आठवण न आल्यास नवलच…अहो साधारण शिंक किंवा सर्दी देखील तुम्हाला दवाखान्यात […]

डेबूजी:गाडगेबाबा

डॉ सुनील अभिमान अवचार समकालीन व्यक्तिपूजेच्या वादळवाऱ्यात मी करतो आहे संवाद एक क्षणी जो क्ष आहे जीवन-मरणाच्या दारावर शेवटचा श्वास घेत या पिढीने लावला जरी असला रे–बॅनचा गॉगल बोलत असली ब्लकबेरी मोबाईलवर आपल मत व्यक्त करीत असली ब्लॉगवर तिने मल्टीकल्चरचा स्वीकारला असेल वसा तरी तिच्याजवळ नाही ओरडण्यासाठी घसा तसे पहिले […]

महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांचे, चैत्य स्तूपांचे संवर्धन आणि संरक्षण ही बहुजनांची जबाबदारी

ॲड विशाल शाम वाघमारे महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यांचे, चैत्य स्तूपांचे संवर्धन आणि संरक्षण करणे हे महाराष्ट्रातील SC ST OBC समूहातील जनतेचे आद्य कर्तव्य आहे. वरील शीर्षक म्हणजे बामनवाद्यांच्या डोक्यात शिरशिरी आणणारे आहे, त्याची अनेक कारणे आहेत, येथील SC ST OBC समूहातील जनतेचा मूळचा धर्म हा बौद्ध धम्मच आहे. इथला समृद्ध बौद्ध […]

सार्वभौमत्व, शासक वर्ग आणि बाबासाहेब!

पवनकुमार शिंदे शेतकरी बांधवांच्या सनदशीर आंदोलनाला विकृत करून दाखविण्याचे काम भारतातील ब्राह्मण-बनिया मीडिया ने केले. याचा उलटा परिणाम असा झाला, की शेतकरी आंदोलनाला सर्व स्तरातून खंबीर पाठींबाच मिळाला. भारतातील शासक वर्गाने ज्या मग्रूर पद्धतीने शेतकरी आंदोलकांना हाताळले होते, त्याकडे अख्ख्या जगाचे लक्ष आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वांच्या ट्विटर वरील वक्तव्यांमुळे भारताकडे वळले आहे. […]

नाकारलेला क्रांतिसूर्य!

अपूर्व कुरूडगीकर परंपरेच्या, धर्माच्या बेड्यात हजारो वर्ष अडकलेल्या स्त्रीयांना त्यातुन मुक्त केले. शिक्षण घेणे दुरच, ज्यानां घरा बाहेर निघण्याची मुभा नव्हती, ज्यांना या धर्मानी फक्त ‘चुल आणि मुल’ हा मंत्र दिला होता, सोबत एवढेच आयुष्य या सर्वांला नेस्तनाबूत करत धर्माला जुगारत, देव ही खोटी कल्पना आहे. हे प्रखर पणे मांडणारे […]

No Image

भिडेवाडा: क्रांतीचं अभूतपूर्व स्मारक

January 1, 2021 Sakya Nitin 0

साक्य नितीन १ जानेवारी १८४८ रोजी जोतिबांनी सावित्रीमाई आणि फातिमामाईला सोबत घेउन तात्याराव भिडेंच्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सूरु केली. ही एक अभुतपूर्व क्रांतिकारी घटना होती. या घटनेने भारतात एका नव्या क्रांतीची सुरवात केली. या क्रांतीच अपत्य असणाऱ्या मुक्ताईने पुढे “आमचा धर्म कोणता?” असा परखड सवाल धर्मव्यवस्थेला केला. जेव्हा […]

No Image

शेतकऱ्याचा आसूड

November 27, 2020 Editorial Team 0

सरकारी सर्व खात्यांनीं ब्राह्मण कामगारांचें प्राबल्य असल्यामुळें त्यांचे स्वजातीय स्वार्थी भटब्राह्मण आपले मतलबी धर्माचे मिषाने अज्ञानी शेतकऱ्यांस इतकें नाडितात कीं, त्यांस आपली लहान चिटुकलीं मुलें शाळेंत पाठविण्याचीं साधनें रहात नाहींत व एकाद्यास तसें साधन असल्यास यांच्या दूरुपदेशानें तशी इच्छा होत नाहीं. आतां पहिले प्रकारचे अक्षरशून्य शेतकऱ्यांस भटब्राह्मण धर्म मिषाने इतकें […]

No Image

मक्रणपूर परिषद :जयभीम जयघोषाचा आरंभ…

December 30, 2018 pradnya 0

प्रवीण मोरे विदर्भात जयभीमचा जयघोष झाल्याचे सांगण्यात येते. मात्र जयभीमचा पहिला स्वर मराठवाड्याच्या भूमीतच १९३८ उमटला.. अन् भाऊसाहेबांनीच त्याची सुरुवात केली. स्वाभिमान गमावलेल्या दलितांना बाबासाहेबांमुळेच आत्मसन्मानाचे बळ मिळाले. मात्र त्यासाठी दलितांना खूप संघर्ष करावा लागला. इतिहासांच्या पानांनी दुर्दैवाने या युध्दात दलित योगदानाची नोंदच घेतली नाही. त्यावेळी दलित स्वातंत्र्य सेनानी, नेते, […]