Outlook च्या लिस्टची फसवेगिरी!

जे एस विनय नुकतच काही दिवसांअगोदर  “आऊटलुक” मासिकाने  “ 50 Dalits remaking India” अर्थात  “५० दलित जे भारताला पुन्हा घडवत आहेत  ” असा एक अंक प्रसिद्ध केला तेव्हा अलीकडेच बरेच वादंग झाले. [१] अनेक जाती-विरोधी(anti-caste) कार्यकर्त्यांनी या विषयावर प्रश्न उपस्थित केले. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच त्यावर बंदी घातली असल्याने काहीजण “दलित” […]

आंबेडकरी असर्शन (assertion) च्या विकृतीकरणाच कानडी ब्राह्मणी षडयंत्र: ‘आ कराला रात्री’

योगेश भागवतकर काय झालंय की मागे दोनएक वर्षा पूर्वी एक हिंदी डब केलेला कन्नड चित्रपट बघण्यात आला होता.आणि तो बघत असताना त्यात बरंच काही खटकल होत.अगदी चीड आणणार! आता तो पुन्हा आठवण्याच कारण असय की नुकतीच समाजमाध्यमांवर सुमित्रा भावे यांच्या “कासव” चित्रपटावर बरीच चर्चा झडतेय ती रोहित वेमुला यांच्या प्रतिकात्मक […]

न्याय खरच जीवंत आहे का?

ॲड. शिरीष कांबळे न्याय जिवंत आहे की नाही? अजून किती पांघरून घालणार आहात सरकारच्या नाकर्तेपणावर? पहिलेच रुग्ण आणि जागतिक आरोग्य संघटनेने चेतावणी दिली असताना सुद्धा अंतर राष्ट्रिय प्रवासास केंद्र सरकार कडून बंदी घालण्यात आली नाही. आंतरराष्ट्रीय प्रवाशी यांची वैद्यकिय तपासणी, चाचणी, विलगिकरण करण्यात राज्य सरकार वा स्थानिक संस्थानी जबाबदारी घेतली […]

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री-पुरुष समानता/स्त्री मुक्ती साठी केलेले प्रयत्न

ॲड.अमोलकुमार वाकोडे डॉ. आंबेडकरांनी वास्तविक लैंगिक समानतेची कल्पना केली, ही गोष्ट त्यांच्या स्वत: च्या शब्दांद्वारे समजून घेता येईल. “मी समाजाच्या प्रगतीचे मापन महिलांनी केलेल्या प्रगतीच्या प्रमाणात केले.” आणि “एखाद्या मुलाला आईच्या संपत्तीत मुलीच्या वाटण्याइतकेच वाटा देखील मिळतो.” डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्यलढ्याच्या शेवटच्या दिवसांच्या कालावधीत महिला सक्षमीकरणाच्या सर्वात मोठ्या चॅम्पियनपैकी एक […]

ब्राह्मणी नरेटीव्ज (narratives) खोडून आपले नरेटीव्ज उभे करावे लागतील

संकेत रायपुरे काल एक दोन मित्रांसोबत tvf च्या aspirants आणि तेथील पात्रांबद्दल चर्चा केली. त्यानंतर एकंदरच सिनेमा आणि वेब सिरीज तयार करणारे प्रॉडक्शन हाऊसेस आणि त्यांनी लीड रोल साठी निवडलेले पात्र, त्यांचे सामाजिक स्थान इत्यादींवरही चर्चा झाली. बॉलीवूडमध्ये वरूण ग्रोव्हर सारखी एखाद दुसरी व्यक्ती सोडली तर जवळपास सगळेच सिनेमातील पात्र […]

आमनाकडे आमना कॉन्टेन्टनी शिदोरी शे…

अरहत धिवरे नाशिकपासून ६५ किमी. अंतरावर असणाऱ्या सप्तशृंगी गडाचं विशेष महत्व आहे. फक्त महाराष्ट्रातलं अर्ध शक्तिपीठ एवढीच गडाची खासियत नाही. महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या भाषेचा, अहिराणीचा उगम गडावर होतो, असं भालचंद्र नेमाडे एका स्थानिक कार्यक्रमात म्हटले होते. सप्तशृंगी गडापासून तुरळक लोक अहिराणी बोलताना दिसतात. छोट्या झऱ्यासारखी इथे उगम पावलेली अहिराणी संस्कृती, […]

प्रिय बाबासाहेबांस पत्र…

पूजा वसंत ढवळे प्रति, प्रिय बाबासाहेबांस बाबा! मी, पूजा ढवळे, तुमच्या वटवृक्षासम विस्तारलेल्या कुटुंबातील तुमचंच एक लेकरू…तुम्ही गेल्या नंतरच्या पिढीत जन्मास आलेली मी. बाबा! खूप लहानपणी तुमची ओळख करून देण्यात आली होती मला. तुमची एक दुर्मिळ प्रतिमा आहे आमच्या घरात. मी जन्माला यायच्या आधी पप्पा मुंबईला गेले होते, तुमचं पुस्तकांचं […]

हा “फुगीरपणा” सगळ्यांमध्ये यायला हवा!

निलेश खंडाळे धनुष चा , मारी सेलवाराज कृत ” करनन ” बघितला.बघताक्षणी जे सुचलं ते आहे तसं लिहितोय. मी लहानपणी अनेक वेळा महार लय फुगीर असतात असं खाजगीत ऐकत आलोय.इतर आणि स्वतः च्या जातीकडून. फुगीर म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे हे तेव्हा समजत नव्हतं.पण जसं समजायला लागलं तशी माझ्या परीने […]

लोककल्याणकारी राजा शाहू महाराजांची दुष्काळ काळातील भूमिका आणि कार्य

विकास कांबळेे छ. शाहू महाराजांनी २ एप्रिल १८९४ मध्ये कोल्हापूर संस्थानाचा कारभार हातात घेतला तेंव्हा शाहू महाराजांच वय अवघ २२ वर्षे होत. राजा कारभार समजून घेत होता, तोच संस्थानात दुष्काळाच सावट पसरलं. त्याच काळात प्लेगने देशभरात धुमाकूळ घातला सुरवात केली. शाहूंसमोर आधी दुष्काळ आणि नंतर प्लेग अस दुहेरी संकट आ […]

इथली एकूण व्यवस्था म्हणजे ब्राह्मणी व्यवस्था!

प्रवीण उत्तम खरात व्यवस्थेला लोक दोष देत आहेत खरे पण ती “व्यवस्था” कोणती हे फारच कमी लोकांना समजलं आहे बाकीचे नुसत “व्यवस्थेत दोष आहे” हे वाक्य फिरवत बसत आहेत. ती व्यवस्था आहे “ब्राह्मणी व्यवस्था”. ह्या व्यवस्थेचे घटक आहेत ब्राह्मणी संस्कृती, ब्राह्मणी माध्यम आणि ब्राह्मणी राजकारण आणि सत्ताकारण. ह्याव्यवस्थेचा प्रभाव भारतीय […]