“तुम्ही लोक” फारचं जातीवादी बोलता राव..

विकास यमुना रंगनाथ ओव्हाळ “तुम्ही लोक” फारचं जातीवादी बोलता राव..  अरे बाबा हो.. आम्हीच बोलणार.. ज्यांना या जातिव्यवस्थेचा फायदा आहे ते बांडगुळ कशाला बोलतील ? किंवा ही व्यवस्था संपविण्याचा प्रयत्न करतील ? कधी बघितलय का एखाद्या सरकारी अधिकाऱ्याला लाचखोरी बद्दल आंदोलन करताना ? कधी पाहिलंय का , एखाद्या कॉर्पोरेट वाल्याला […]

महामाता जिजाऊ यांचं स्वराज्य उभारणीतील अमूल्य योगदान

प्रा. प्रेम चोकेकर जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेडराजा (जिल्हा – बुलढाणा) येथे झाला. लखूजी जाधव हे त्यांचे वडील. 1610 साली देवगिरी येथे शहाजी राजांशी त्यांचे लग्न झाले. तेव्हा त्यांचे वय होते 12 वर्षे. शहाजी राजांचे वय होते 16 वर्षे. शहाजी राजांचा जन्म 18 मार्च 1594 रोजी झाला होता. […]

हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा नव्हे तर जिजाऊंनी पाहिलेले ज्वलंत स्वप्न

सुरेखा पैठणे 13 व्या शतकात यादवांचा पराभव करून अल्लाउद्दीन खिलजीची सत्ता दक्खन म्हणजेच महाराष्ट्र प्रांतावरही झाली आणि तिच्यात ही बंड होऊन बहामनी अर्थात हसन गंगू ह्या पूर्वी ब्राम्हणाच्या पदरी गुलाम असलेल्या आणि तत्कालीन सुल्तानाविरोधात बंड केलेल्या अमिराचे शासन सत्तेत आले। ह्या बहामनी शासकांनी यादवांच्या काळात थोडी सैल असलेली धर्मसत्ता अधिक […]

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन चा MGM लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरिता न्यायालयीन लढा यशस्वी

ऍड सिद्धार्थ सोनाजी इंगळे महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या पुढाकाराने गेल्या तीन वर्षांपासुन न्यायासाठी प्रतीक्षेत असलेल्या MGM Law College, Nerul विद्यार्थ्यांना अखेर न्याय मिळाला.. २०१७ मधे महात्मा गांधी मिशन विधी महाविद्यालयाचे (MGM Law College, Nerul) एकूण ५ विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकलचे गुण मुंबई विद्यापीठाला महाविद्यालयाने ठरलेल्या मुदतीत न पाठवल्याने विद्यापीठाने ह्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका अडवून […]

बुध्दलेणी आणि पर्यटन…

लक्ष्मण कांबळे बुध्दलेणी आणि पर्यटन हा विषय तसा महत्वाचा पण स्वतःला बौध्द म्हणून घेणार्‍यांनी दुर्दैवाने दुर्लक्षित केलेला विषय. आम्हाला फक्त अजंठा, एलोला किंवा वेरूळ, एलिफंटा याविषयीची काहीशी माहिती असते याचे कारण या लेण्या भारताचा प्राचीन इतिहास जपणारा पर्यटनाचा मानबिंदू म्हणून या ओळखला जातो त्यामुळे या लेण्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक क्रमवारीत […]

रिंगणाबाहेर…

सागर कांबळे त्यांनी विद्यापीठाबाहेर रिंगण आखून घेतलंआणि रिंगणाबाहेर राहणं भाग पाडलं आम्हालाआत येण्यासाठी जो धडका मारेल तो रक्तबंबाळ होईल आम्ही फूटपाथवर गप्पा मारत बसलो चारजणचाराचे चौथ्या दिवशी वीस झालोवीसाचे पन्नास.फूटपाथवर जागा पुरेनाआम्ही रस्त्यावर उतरलो विद्यापीठाभोवती रिंगण आणि रिंगणाभोवती कडक बंदोबस्त असल्यामुळेआम्हाला असं करणं अटळ होतं आमच्यामुळे ट्रॅफिक वाढत असल्याच्या चर्चारंगत […]

नंदुरबार मधील देश नावाची डगर…

प्रकाश रणसिंग प्रिय सागर  …… मी  तसा  ह्या  रानाला उपरा. इथलं  जंगल माणसं  सगळं मला नवीन. पण एखादं  सागाचं  पान  हळूच  जमीनीवर  येऊन पडतं  तेव्हा आपण  उपरे  आहोत, आपण  मुळचे  नाहीत  हे  सर्व  विचार  लगेच पानासारखे गळून  पडतात. मला जंगल  बघायचं  होतं….  दाट  जंगल अनुभवायचं  होतं. खोलवर  जंगल. ते सर्वही  […]

सावित्री माई यांचं ज्योतिबांस पत्र व रामदासा च्या श्लोकातला काढलेला फोलपणा

अजित कांबळे ओतुर जुन्नर20 एप्रिल 1877 सत्यरुप जोतिबा स्वामी यांससावित्रीचा शिरसाष्टांग दंडवत ”पत्रास कारण की गेले 1876 साल लोटल्यानंतर दुष्काळाची तीव्रता अधिक वाढून सर्वजण व जनावरे चिंताक्रांत होऊन गतप्राण होत धरणीवर पडू लागली आहेत. माणसांना अन्न नाही, जनावरांना चारापाणी नाही, यास्तव कित्येक देशांतर करुन आपले गाव टाकून जात आहेत. कित्येक […]

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचे जीवन आणि कार्य

प्रा. प्रेम चोकेकर ‌ सावित्रीमाई फुले यांचा जन्म दिनांक 3 जानेवारी 1831रोजी झाला. वडील खंडोजी सिंदुजी नेवसे पाटील हे फुलमाळी असून त्यांचे घराणे इनामदार होते. सावित्रीमाईना सिंदुजी, सखाराम व श्रीपती असे तीन भाऊ होते. सावित्रीमाईचा विवाह 1840 साली जोतीबा‌ फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्यांचे वय 9 वर्षे होते तर जोतीबांचे […]

माझी जन्मभूमी

January 3, 2021 Editorial Team 0

सावित्री जोतिबा नायगाव हे माझे माहेर जुनाट गांव खेडे तयाचे गीत छान पवाडे.. रामकाली होती माकडे पांडवांचे कोल्हेपुढे ते रठ्ठवंशी झालेशिवप्रभूने राज्य स्थापिले कुणबी मराठ्यांचे स्वराज्य झाले लोकहिताचेनायगांव खेडे सुखसमृद्धीचे असे चालवी पाटीलकी कारभारी नेवसेयाच कुळामध्ये मी नारी जन्म घेतसेअशी जन्मभू मला वंदनीय प्रेम तियेवर जडे गातसे तिचे गीत चहूकडे.. […]