Just Mercy चित्रपट आणि भारतीय जात वास्तवाचा संबंध!

राहुल पगारे आफ्रिकन-अमेरिकनांचा न्याय लढा लढणारा वकील “Poverty च्या opposite Wealth नाही तर poverty च्या opposite justice न्याय” असतो हे वास्तव मांडत Just Mercy हा सिनेमा समाप्त होतो. हेच वास्तव भारतीय परिप्रेक्षात बघायचं तर poverty opposite justice ऐवजी caste opposite justice ठरतो. भारतीय अर्थव्यवस्थेत आलेलं दारिद्र्य हे अर्थव्यवस्थेच्या मागणी पुरवठा, […]

संसाधनांमधील भागीदारी, त्यांचं फेरवाटप हा बहुजन आंदोलनाचा मुख्य उद्देश

विकास कांबळे येत्या 8 मार्च पासून महाराष्ट्राच अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतय. महाराष्ट्रात काम करणाऱ्या SC, ST,OBC च्या सर्वच राजकीय आणि सामाजिक संघटना, कार्यकर्ते, विचारवंत या सर्वांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीकडे SC, ST, OBC समुहांसाठी साठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याबची मागणी करुन ती मंजूर करवून घेण्यासंदर्भात कंबर कसायला हवी. आणि SC, ST, […]

मानवतेचे बियाणे

डॉ सुनील अभिमान अवचार मानवतेचे बियाणे हे बियाणे बुद्धाने पेरले आहे हे बियाणे संविधानाच्या कुशीत निर्भयपणे वाढले आहे बहुपदरी विषमतेच्या जमिनीत शोषित-वंचितांसाठी न्याय व समतेची सावली उमलवली आहे हे बियाणे आंदोलनाचा वारा प्यायलेलेजय भीम-जय बिरसा-जय सावित्री-जय फुले-जय पेरियार घोषणांमध्ये बहरलेले स्वातंत्र्य-समता-बंधुता या सार्वत्रिक मूल्यांचा पुरस्कार करणारेमझहाब नही सिखाता आपस मे […]

सार्वभौमत्व, शासक वर्ग आणि बाबासाहेब!

पवनकुमार शिंदे शेतकरी बांधवांच्या सनदशीर आंदोलनाला विकृत करून दाखविण्याचे काम भारतातील ब्राह्मण-बनिया मीडिया ने केले. याचा उलटा परिणाम असा झाला, की शेतकरी आंदोलनाला सर्व स्तरातून खंबीर पाठींबाच मिळाला. भारतातील शासक वर्गाने ज्या मग्रूर पद्धतीने शेतकरी आंदोलकांना हाताळले होते, त्याकडे अख्ख्या जगाचे लक्ष आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वांच्या ट्विटर वरील वक्तव्यांमुळे भारताकडे वळले आहे. […]

नाकारलेला क्रांतिसूर्य!

अपूर्व कुरूडगीकर परंपरेच्या, धर्माच्या बेड्यात हजारो वर्ष अडकलेल्या स्त्रीयांना त्यातुन मुक्त केले. शिक्षण घेणे दुरच, ज्यानां घरा बाहेर निघण्याची मुभा नव्हती, ज्यांना या धर्मानी फक्त ‘चुल आणि मुल’ हा मंत्र दिला होता, सोबत एवढेच आयुष्य या सर्वांला नेस्तनाबूत करत धर्माला जुगारत, देव ही खोटी कल्पना आहे. हे प्रखर पणे मांडणारे […]

माझं माणूस असणं हे ब्राह्मणी व्यवस्थेनं घालून दिलेल्या व्याख्येच्या पलीकडं आहे…

गुणवंत सरपाते ‘अप्रोप्रीएशन’ ह्या शब्दाचा अर्थही ठाऊक नव्हता तेंव्हा. शोषक वर्गानं त्यांच्या कम्फर्टनुसार आखून दिलेल्या प्रत्येक बायनरी नरेटीव्हच्याचं बाजारगप्पात अडकून पुरोगामी गालगुच्चे घेत जगणं साला, तेंव्हाही जमलं नव्हतं. सारी धडपड होती आजूबाजूचं अक्राळविक्राळ जात वास्तव आन ब्राह्मण-सवर्णांचं अमानवी वर्चस्व कसं काम करत हे समजून घेण्याची. माझं संबंध मानवी अस्तिव फक्त […]

तर आम्ही जातीचे नाव घेऊन का न बोलावं?

सागर अ. कांबळे तुम्हाला ताकद आणि सत्ता जर जातीमुळे मिळत असेल तर आम्ही जातीचे नाव घेऊन का न बोलावं? ब्राह्मण असल्यामुळे मिळणारी अकॅडमिक मधली सत्ता तुम्हाला सांस्कृतिक वर्चस्व मिळवून देते. तुम्हाला पाहिजे तशी भेसळ ज्ञानाच्या माहितीच्या साहित्याच्या नावाखाली करून देते. निओलिबरल भांडवलशाहीला जात नाही का ब्राह्मण बनिया आगरवाल गुप्ता पारशी […]

मूकनायक चे ऐतिहासिक महत्त्व आणि बाबासाहेबांची भूमिका

पवनकुमार शिंदे मूकनायक ह्या पाक्षिकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात केली होती ती ३१ जानेवारी १९२० रोजी. त्यास आज १०१ वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने ह्या ऐतिहासिक घटनेचा घेतलेला आढावा. बाबासाहेबांनी सदर वृत्तपत्राची ध्येयनिष्ठा संत तुकोबारायांच्या अभंगरुपी बिरुदावलीतुन केली होती, ” काय करूं आतां धरुनियां भीड । निःशंक हें […]

घटनेच्या पहिल्या पानावर गाजतंय माझ्या भिमाचं नाव!!!

प्रतिक्षा भवरे वाटले भीमाला लोकं शिकतील सवरतील, स्वतःसवे समाजाचा विकासही करतील… 26 जानेवारी 1950 ला संविधानाची अमलबजावणी झाली आणि भारत प्रजासत्ताक बनला. पण प्रजासत्ताक दिन कोणामुळे..? तर डॉ. बी. आर. आंबेडकरांमुळे..! संविधान कोणामुळे….? तर आपल्या बापामुळेच… तिरंग्यावरती अशोक चक्र अटळ ठेवलय रं, पुसणार नाही असच अक्षर भिमानं लिहिलय रं..! लोकांनी, […]

गांधी व गोडसे यांच्या binary politics मध्ये आंबेडकरवाद्यांनी पडू नये

राहुल पगारे गांधी आणि फुले !भाजपचा बाप, जन संघ व जन संघाचा बाप, हिंदु महासभा जेव्हा राजकारण समजण्याच्या पलीकडे होते, त्यांना तेव्हा मिसरुड पण फुटले नसेल अगदी त्या १९२० च्या काळात काँग्रेस गांधींच्या प्रभावाखाली आली असताना भारतीय राजकारणात गांधींनी “रामराज्य” संकल्पना आणुन राजकारणात “राम” प्रस्थापित केला. आधुनिक भारताच्या रामराज्य कल्पनेला […]